शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

खुर्शीद पाकमध्ये जाऊन मोदीवर बरसले, तर शरीफ यांचे कौतुक केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2015 12:52 IST

क्षिण आशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या पाकच्या प्रयत्नांना भारताने योग्य प्रतिसाद दिला नाही असे सांगत काँग्रेस नेते व माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी मोदींवर टीका केली आहे.

ऑनलाइन लोकमत 

कराची, दि. १३ - दक्षिण आशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या पाकच्या प्रयत्नांना भारताने योग्य प्रतिसाद दिला नाही असे सांगत काँग्रेस नेते व माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी मोदींवर टीका केली आहे.  खुर्शीद यांनी पाकमध्ये झालेल्या एका सेमिनारमध्ये हे विधान केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. 

गुरुवारी इस्लामाबादमधील जीना इन्स्टिट्यूट येथे सलमान खुर्शीद यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना थेट नरेंद्र मोदींवर टीका केली तर दुसरीकडे नवाझ शरीफ यांचे कौतुक केले. पाकिस्तानमध्ये एक्सप्रेस ट्रिब्यूनमधील वृत्तानुसार खुर्शीद म्हणाले, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहून त्यांची दूरदृष्टी दाखवली. पण भारतातील सरकार पाकिस्तानच्या शांततेच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे.   

नरेंद्र मोदी सध्या राजनेता होण्याचे धडे गिरवत असून भारताला पाकिस्तानसोबतची चर्चा पुढे न्यायची असेल तर मोदींनी इस्लामाबादमधील सत्ता केंद्राला अस्थिर करण्याऐवजी त्यांचे लक्ष ठेवले पाहिजे असा सल्लाही त्यांनी मोदींना दिला आहे. १९४७ पासून जगाने अनेक किचकट प्रश्नावर तोडगा काढला. पण भारत - पाकिस्तानमधील वाद अजूनही कायम आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. दहशतवादाविरोधात पाकिस्तानच्या मोहीमेचे खुर्शीद यांनी कौतुक केले आहे.  

भारत - पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण असतानाच भारतातील नेत्याने पाकिस्तानमध्ये जाऊन देशातील सत्ताधा-यांवर टीका केल्याने वाद निर्माण झाला आहे.