शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
5
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
6
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
7
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
8
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
9
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
10
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
11
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
12
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
13
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
14
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
15
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
16
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
17
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
18
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
19
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
20
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...

आयएसने केली ३९ भारतीयांची हत्या?

By admin | Updated: November 28, 2014 14:59 IST

इराकमधील इस्लामिक स्टेटच्या (आयएस) दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या ४० भारतीयांपैकी ३९ जणांची हत्या केल्याची बातमी एका वृत्तवाहिनीने दिल्याने खळबळ माजली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २८ -  इराकमधील इस्लामिक स्टेटच्या (आयएस) दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या ४० भारतीयांपैकी ३९ जणांची हत्या केल्याची बातमी एका वृत्तवाहिनीने दिल्याने खळबळ माजली आहे. दोन बांगलादेशी नागरिकांच्या निवेदनाच्या आधारे हे वृत्त देण्याच आले आहे. केंद्र सरकारने मात्र हा दावा त्वरित फेटाळून लावला आहे. इराकमध्ये  पाच महिन्यांपूर्वी ४० भारतीय नागरिकांचे अपहरण करण्यात आले होते, 
आयएसच्या तावडीतून जिवंत वाचलेल्या भारतीय नागरिक हरजित याच्याशी  या दोन बांगलादेशी नागरिकांशी नागरिकांनी संपर्क साधल्याचा दावाही या वृत्तात करण्यात आला आहे. कुर्दिस्तानची राजधानी असलेल्या एर्बिल येथे शफी व हसन या दोन बांगलादेशी नागरिकांशी बोलल्यानंतर ३९ भारतीयांची हत्या करण्यात आल्याचा दावा वाहिनीने केला आहे.
आयएसच्या तावडीतून कसाबसा जीव वाचवून पळालेल्या हरजितने इतर सर्व भारतीयांची हत्या करण्यात आली असे शफी व हसन यांना सांगितले. हरजितलाही दोन गोळ्या घालण्यात आल्या होत्या, मात्र त्याने मरण्याचे नाटक केले व संधी मिळताच तो तिथून पळाला. पाच महिन्यांपूर्वी मोसूलहून बगदाद येथे जाताना ४० भारतीयांचे अपहरण केले. आयएसने एकूण ५१ बांगलादेशी व ४० भारतीयांना बंदी बनवले होते,  असे शफीने सांगितले. 
दरम्यान भारतीय सुरक्षा अधिका-यांनीही याआधी हरजितची मुलाखत घेतली होती. त्यावेळी हरजितकडून मिळालेली माहिती व आत्ता बांगलादेशी नागरिकांनी दिलेली माहिती याच बराच फरक असल्याचे सांगत आयएसच्या ताब्यातील भारतीयांची हत्या करण्यात आल्याच्या दाव्यात तथ्य नसल्याचे अधिका-यांचे म्हणणे आहे.