शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

संबंध सुधारण्यासाठी भारताचा प्रतिसाद निराशाजनक - शरीफ

By admin | Updated: October 21, 2015 13:55 IST

संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानकडून प्रयत्न सुरु असून या प्रयत्नांवर भारताचा प्रतिसाद निराशाजनक आहे असे मत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मांडले आहे.

ऑनलाइन लोकमत 

वॉशिंग्टन, दि. २१ - काश्मीर प्रश्न हा भारत  आणि पाकिस्तान संबंधामधील मुख्य अडचण असून व्दिवपक्षीय संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानच्या प्रयत्नांवर भारताचा प्रतिसाद निराशाजनक आहे असे मत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मांडले आहे. 

अमेरिका दौ-यावर असलेल्या नवाझ शरीफ यांनी अमेरिकेतील पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांना संबोधीत केले. यामध्ये त्यांनी तणावासाठी भारतालाच जबाबदार ठरवले. शरीफ म्हणाले, दोन्ही देशांमधील भांडणासाठी काश्मीर प्रश्न हा मुख्य मुद्दा आहे. शांतता निर्माण करण्यासाठी हा मुद्दा निकाली काढणे गरजेचे आहे. गेल्या अडीच वर्षात आम्ही पाकिस्तानमधील परिस्थितीत सुधारणा घडवली आहे असा दावाही त्यांनी केला आहे.