शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ई-कचरा निर्मात्यांत भारत पाचवा

By admin | Updated: April 20, 2015 01:55 IST

ई-कचरा तयार करण्यात भारताचा जगात पाचवा क्रमांक असून २०१४ साली भारताने १७ लाख टन इलेक्ट्रॉनिक कचरा व इलेक्ट्रिकल साहित्य नष्ट केले होते

संयुक्त राष्ट्रे : ई-कचरा तयार करण्यात भारताचा जगात पाचवा क्रमांक असून २०१४ साली भारताने १७ लाख टन इलेक्ट्रॉनिक कचरा व इलेक्ट्रिकल साहित्य नष्ट केले होते असा संयुक्त राष्ट्राचा अहवाल असून, येत्या तीन वर्षांत जगातील ई-कचरा २१ टक्केपर्यंत वाढणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्राचा विचारगट युनो विद्यापीठाने जागतिक ई-कचरा अहवाल २०१४ तयार केला आहे. या अहवालानुसार २०१४ साली अमेरिका व चीन या देशांनी ३२ टक्के ई-कचरा तयार केला. अमेरिकेच्या मागे चीन, जपान व जर्मनी असे देश आहेत. भारताचा क्रमांक या यादीत पाचवा आहे. २०१४ साली जगात तयार झालेला बहुतांश ई-कचरा आशिया खंडात तयार झाला. हा कचरा १६ मे. टन किंवा प्रत्येक व्यक्तीमागे ३.७ कि. ग्रॅ. असा होता. हा कचरा तयार करणाऱ्या तीन प्रमुख आशियाई देशात चीन (६ मे. टन), जपान (२.२ मे. टन) व भारत (१.७ मे. टन) यांचा समावेश होता. युरोपमधील नॉर्वे, स्वीत्झर्लंड, आइसलँड व युके हे देश ई-कचरा तयार करण्यात आघाडीवर आहेत. ई-कचरा सर्वात कमी करणारे देश आफ्रिका खंडात असून, त्यांनी एकूण १.९ मे. टन ई- कचरा तयार केला आहे. गेल्यावर्षी ४१.७ टन एवढा ई-कचरा झाला होता. या कचऱ्याचा वापर करून न्यूयॉर्क ते टोकिओ हा दुहेरी प्रवास करता येऊ शकतो. (वृत्तसंस्था)