शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

ई-कचरा निर्मात्यांत भारत पाचवा

By admin | Updated: April 20, 2015 01:55 IST

ई-कचरा तयार करण्यात भारताचा जगात पाचवा क्रमांक असून २०१४ साली भारताने १७ लाख टन इलेक्ट्रॉनिक कचरा व इलेक्ट्रिकल साहित्य नष्ट केले होते

संयुक्त राष्ट्रे : ई-कचरा तयार करण्यात भारताचा जगात पाचवा क्रमांक असून २०१४ साली भारताने १७ लाख टन इलेक्ट्रॉनिक कचरा व इलेक्ट्रिकल साहित्य नष्ट केले होते असा संयुक्त राष्ट्राचा अहवाल असून, येत्या तीन वर्षांत जगातील ई-कचरा २१ टक्केपर्यंत वाढणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्राचा विचारगट युनो विद्यापीठाने जागतिक ई-कचरा अहवाल २०१४ तयार केला आहे. या अहवालानुसार २०१४ साली अमेरिका व चीन या देशांनी ३२ टक्के ई-कचरा तयार केला. अमेरिकेच्या मागे चीन, जपान व जर्मनी असे देश आहेत. भारताचा क्रमांक या यादीत पाचवा आहे. २०१४ साली जगात तयार झालेला बहुतांश ई-कचरा आशिया खंडात तयार झाला. हा कचरा १६ मे. टन किंवा प्रत्येक व्यक्तीमागे ३.७ कि. ग्रॅ. असा होता. हा कचरा तयार करणाऱ्या तीन प्रमुख आशियाई देशात चीन (६ मे. टन), जपान (२.२ मे. टन) व भारत (१.७ मे. टन) यांचा समावेश होता. युरोपमधील नॉर्वे, स्वीत्झर्लंड, आइसलँड व युके हे देश ई-कचरा तयार करण्यात आघाडीवर आहेत. ई-कचरा सर्वात कमी करणारे देश आफ्रिका खंडात असून, त्यांनी एकूण १.९ मे. टन ई- कचरा तयार केला आहे. गेल्यावर्षी ४१.७ टन एवढा ई-कचरा झाला होता. या कचऱ्याचा वापर करून न्यूयॉर्क ते टोकिओ हा दुहेरी प्रवास करता येऊ शकतो. (वृत्तसंस्था)