शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

ई-कचरा निर्मात्यांत भारत पाचवा

By admin | Updated: April 20, 2015 01:55 IST

ई-कचरा तयार करण्यात भारताचा जगात पाचवा क्रमांक असून २०१४ साली भारताने १७ लाख टन इलेक्ट्रॉनिक कचरा व इलेक्ट्रिकल साहित्य नष्ट केले होते

संयुक्त राष्ट्रे : ई-कचरा तयार करण्यात भारताचा जगात पाचवा क्रमांक असून २०१४ साली भारताने १७ लाख टन इलेक्ट्रॉनिक कचरा व इलेक्ट्रिकल साहित्य नष्ट केले होते असा संयुक्त राष्ट्राचा अहवाल असून, येत्या तीन वर्षांत जगातील ई-कचरा २१ टक्केपर्यंत वाढणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्राचा विचारगट युनो विद्यापीठाने जागतिक ई-कचरा अहवाल २०१४ तयार केला आहे. या अहवालानुसार २०१४ साली अमेरिका व चीन या देशांनी ३२ टक्के ई-कचरा तयार केला. अमेरिकेच्या मागे चीन, जपान व जर्मनी असे देश आहेत. भारताचा क्रमांक या यादीत पाचवा आहे. २०१४ साली जगात तयार झालेला बहुतांश ई-कचरा आशिया खंडात तयार झाला. हा कचरा १६ मे. टन किंवा प्रत्येक व्यक्तीमागे ३.७ कि. ग्रॅ. असा होता. हा कचरा तयार करणाऱ्या तीन प्रमुख आशियाई देशात चीन (६ मे. टन), जपान (२.२ मे. टन) व भारत (१.७ मे. टन) यांचा समावेश होता. युरोपमधील नॉर्वे, स्वीत्झर्लंड, आइसलँड व युके हे देश ई-कचरा तयार करण्यात आघाडीवर आहेत. ई-कचरा सर्वात कमी करणारे देश आफ्रिका खंडात असून, त्यांनी एकूण १.९ मे. टन ई- कचरा तयार केला आहे. गेल्यावर्षी ४१.७ टन एवढा ई-कचरा झाला होता. या कचऱ्याचा वापर करून न्यूयॉर्क ते टोकिओ हा दुहेरी प्रवास करता येऊ शकतो. (वृत्तसंस्था)