शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
4
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
5
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
6
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
7
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
8
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
9
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
10
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
11
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
12
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
13
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
14
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
15
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
16
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
17
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
18
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
19
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
20
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

भारताचे पितळ उघडे पडले - पाकिस्तान

By admin | Updated: February 19, 2015 09:46 IST

पाकिस्तानहून आलेल्या संशयास्पद बोटीसंबंधी तटरक्षक दलाच्या उपमहानिरीक्षकांच्या बेजबाबदार विधानामुळे पाकिस्तानला भारतावर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे

ऑनलाइन लोकमत 

इस्लामाबाद, दि. १९ - पाकिस्तानहून आलेल्या संशयास्पद बोटीसंबंधी तटरक्षक दलाच्या उपमहानिरीक्षकांच्या बेजबाबदार विधानामुळे पाकिस्तानला भारतावर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे. पाक बोटीमध्ये कसा स्फोट घडला हे भारताने स्पष्ट करावे अशी मागणी पाकिस्तानने केली असून या घटनेमुळे भारताचा दुष्ट चेहरा समोर आला अशी टीकाही पाकिस्तानी नेत्यांनी सुरु केली आहे. 

३१ डिसेंबर २०१४ रोजी गुजरातमधील पोरबंदरजवळील समुद्रात पाकिस्तानमधून आलेली बोट संशयास्पदस्थितीत आढळली होती. या बोटीचा भारताच्या तटरक्षक दलाने पाठलाग केला असता बोटीतील चौघा संशयित दहशतवाद्यांनी बोटीत बाँबस्फोट घडवत बोटीला उडवले असे सांगितले जात होते. संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी बोटीतील संशयीत अतिरेक्यांनी स्वतःच बोटीला आग लावून स्फोट घडवून आणला असा दावा केला होता. मात्र बुधवारी तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्ष बी.के. लोशाली यांच्या एका व्हिडीओने केंद्र सरकारची चांगलीच कोंडी केली. त्या बोटीला उडवण्याचे आदेश मीच दिले होते, मला त्या मंडळींना बिर्यानी द्यायची नव्हती असे लोशाली यांनी म्हटल्याचे व्हिडीओत दिसत आहे. लोशाली यांनी संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणाशी विसंगत भूमिका मांडल्याने वाद निर्माण झाला असून पाक बोटीचे नेमके झाले काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. पाकिस्ताननेही यावरुन भारतावर टीका केली.

भारताचा दुष्ट चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला असून त्यांचे शांततेसाठी काय प्रयत्न सुरु आहेत असा खोचक टोलाही पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी लगावला आहे.तर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी या घटनेची माहिती मागवल्याचे सांगितले.