शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे आंधळ्यांच्या राज्यातला एकाक्ष राजा - राजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2016 13:22 IST

ढासळत्या जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारत चमकदार कामगिरी करत असून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी या स्थितीचे वर्णन आंधळ्यांच्या राज्यातला एकाक्ष राजा असे केले

ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 16 - ढासळत्या जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारत चमकदार कामगिरी करत असून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी या स्थितीचे वर्णन आंधळ्यांच्या राज्यातला एकाक्ष राजा असे केले आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह जगातल्या प्रमुख संस्थांनी भारताच्या अर्थव्यवस्थेचे कौतुक केले आहे. जागतिक प्रतिकूल परिस्थितीचा भारतावर कमीत कमी दुष्परिणाम व्हावा यासाठी केलेल्या उपाययोजनांमध्ये आरबीआयचाही मोलाचा वाटा आहे. या पार्श्वभूमीवर राजन व्यक्त करत असलेल्या मतांना महत्त्व देण्यात येत आहे.
संपूर्ण समाधानी व्हावं अशी स्थिती अद्याप नसल्याचं सांगताना, आंधळ्यांच्या प्रदेशातला एकाक्ष राजा म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था असल्याचं प्रांजळ मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
भारतामध्ये गुंतवणुकीला वेग येत आहे आणि स्थैर्यही येत असल्याचे एका मुलाखतीत ते म्हणाले.
चालू खात्यातील तसेच वित्तीय तूट कमी झाली आहे, त्याचप्रमाणे महागाईचा दरही 11 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत खाली आल्याचे राजन यांनी सांगितले. त्यामुळे व्याजदरांमध्ये आणखी कपात करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.