शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
5
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
6
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
7
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
8
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
9
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
10
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
11
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
12
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
13
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
14
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
15
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
16
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
17
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
18
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
19
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
20
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'

भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे आंधळ्यांच्या राज्यातला एकाक्ष राजा - राजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2016 13:22 IST

ढासळत्या जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारत चमकदार कामगिरी करत असून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी या स्थितीचे वर्णन आंधळ्यांच्या राज्यातला एकाक्ष राजा असे केले

ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 16 - ढासळत्या जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारत चमकदार कामगिरी करत असून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी या स्थितीचे वर्णन आंधळ्यांच्या राज्यातला एकाक्ष राजा असे केले आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह जगातल्या प्रमुख संस्थांनी भारताच्या अर्थव्यवस्थेचे कौतुक केले आहे. जागतिक प्रतिकूल परिस्थितीचा भारतावर कमीत कमी दुष्परिणाम व्हावा यासाठी केलेल्या उपाययोजनांमध्ये आरबीआयचाही मोलाचा वाटा आहे. या पार्श्वभूमीवर राजन व्यक्त करत असलेल्या मतांना महत्त्व देण्यात येत आहे.
संपूर्ण समाधानी व्हावं अशी स्थिती अद्याप नसल्याचं सांगताना, आंधळ्यांच्या प्रदेशातला एकाक्ष राजा म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था असल्याचं प्रांजळ मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
भारतामध्ये गुंतवणुकीला वेग येत आहे आणि स्थैर्यही येत असल्याचे एका मुलाखतीत ते म्हणाले.
चालू खात्यातील तसेच वित्तीय तूट कमी झाली आहे, त्याचप्रमाणे महागाईचा दरही 11 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत खाली आल्याचे राजन यांनी सांगितले. त्यामुळे व्याजदरांमध्ये आणखी कपात करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.