शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

‘भारत-अमेरिका संबंध नव्याने आखले जावे’

By admin | Updated: May 24, 2014 04:22 IST

नव्या भाजपा सरकारकडून भारत-अमेरिका संबंध व्यवस्थित केले जावे, असे मत अमेरिकन भारतीयांनी व्यक्त केले

वॉशिंग्टन : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणार्‍या नव्या भाजपा सरकारकडून भारत-अमेरिका संबंध व्यवस्थित केले जावे, असे मत अमेरिकन भारतीयांनी व्यक्त केले. भारतीय-अमेरिकी उद्योजक एम.आर. रंगास्वामी म्हणाले की, आता प्रत्यक्ष कार्य करण्याची वेळ आहे. दोन्ही देशांचे संबंध मजबूत करण्यासाठी १०० दिवसांच्या सक्रिय प्रयत्नांची आवश्यकता आहे. सिलिकन व्हॅलीचे उद्योजग रंगास्वामी इंडियास्पोराचे संस्थापक आहेत. ते म्हणाले की, नवीन पंतप्रधान आल्यामुळे मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे एकत्रित येऊन काम करायला पाहिजे. विश्वास दृढ करून संबंध पुढे न्यायला हवे. रंगास्वामी उदाहरणादाखल म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारतासमवेत संयुक्त राष्ट्र परिषदेच्या सुधारणेला पुढे नेऊ शकतात. भारतालासुद्धा परिषदेचे स्थायी सदस्यत्व मिळू शकते. मोदी सरकार अमेरिकन नागरिकांना व्हिसा आॅन अरायव्हल सुविधा उपलब्ध करून देऊ शकतात. (वृत्तसंस्था) उद्योजक गुरराज देशपांडे म्हणाले की, लोकशाही पुढे नेण्यासाठी भारत-अमेरिका संबंध अत्यंत दृढ होणे गरजेचे आहे. दोन्ही देशांतील आर्थिक वृद्धीकरिताही मजबूत संबंधाची आवश्यकता आहे. आतापर्यंत अमेरिका आणि मोदींचे संबंध वादग्रस्त राहिले आहेत. अमेरिकेकडून व्हिसासाठी अडचणी येत होत्या. ते म्हणाले की, आता नरेंद्र मोदींकडे स्पष्ट बहुमत आहे. भारत आता विकसनशील धोरणासह प्रगती करेल. मोदी एक मजबूत नेते म्हणून उदयास आले आहेत. देशाचा विकास करण्यास ते सक्षम आहेत. देशपांडे म्हणाले की, भारताला आर्थिक वृद्धीदर पुन्हा एकदा ७ ते १० टक्क्यांवर पोहोचवावा लागेल. (वृत्तसंस्था)