शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

बालविवाहात भारत दुस-या स्थानावर

By admin | Updated: September 13, 2014 12:02 IST

भारतात २००२ ते २०१२ दरम्यान पाच वर्षांहून कमी वयाच्या नोंदणी न झालेल्या बालकांची संख्या सर्वाधिक असून बालविवाहाबाबतही हा देश दुस-या स्थानावर असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालात म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्र : भारतात २००२ ते २०१२ दरम्यान पाच वर्षांहून कमी वयाच्या नोंदणी न झालेल्या बालकांची संख्या सर्वाधिक असून बालविवाहाबाबतही हा देश दुस-या स्थानावर असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालात म्हटले आहे. यात लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यासह स्त्रीभ्रूण चाचणी बंद करण्याची आवश्यकताही प्रतिपादित करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाची बाल संघटना युनिसेफच्या ‘इम्प्रुव्हिंग चिल्ड्रेन्स लाईव्हज्, ट्रान्लफार्मिंग द फ्युचर - २५ इयर आॅफ चाईल्ड राईट्स इन साऊथ आशिया या अहवालात बालकांच्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या महत्त्वपूर्ण मुद्यांचा ऊहापोह आहे. भारतात २०००-२०१२ दरम्यान पाच वर्षांहून कमी वयाच्या ७.१ कोटींहून अधिक बालकांची नोंदणी झालेली नसून जगात हे प्रमाण सर्वाधिक आहे. दक्षिण आशियात जन्मनोंदीचे प्रमाण वाढले. मात्र, त्याचा वेग खूपच मंद राहिला, असेही या अहवालात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)