शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

बालविवाहात भारत दुस-या स्थानावर

By admin | Updated: September 13, 2014 12:02 IST

भारतात २००२ ते २०१२ दरम्यान पाच वर्षांहून कमी वयाच्या नोंदणी न झालेल्या बालकांची संख्या सर्वाधिक असून बालविवाहाबाबतही हा देश दुस-या स्थानावर असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालात म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्र : भारतात २००२ ते २०१२ दरम्यान पाच वर्षांहून कमी वयाच्या नोंदणी न झालेल्या बालकांची संख्या सर्वाधिक असून बालविवाहाबाबतही हा देश दुस-या स्थानावर असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालात म्हटले आहे. यात लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यासह स्त्रीभ्रूण चाचणी बंद करण्याची आवश्यकताही प्रतिपादित करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाची बाल संघटना युनिसेफच्या ‘इम्प्रुव्हिंग चिल्ड्रेन्स लाईव्हज्, ट्रान्लफार्मिंग द फ्युचर - २५ इयर आॅफ चाईल्ड राईट्स इन साऊथ आशिया या अहवालात बालकांच्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या महत्त्वपूर्ण मुद्यांचा ऊहापोह आहे. भारतात २०००-२०१२ दरम्यान पाच वर्षांहून कमी वयाच्या ७.१ कोटींहून अधिक बालकांची नोंदणी झालेली नसून जगात हे प्रमाण सर्वाधिक आहे. दक्षिण आशियात जन्मनोंदीचे प्रमाण वाढले. मात्र, त्याचा वेग खूपच मंद राहिला, असेही या अहवालात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)