शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
3
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
5
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
6
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
7
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
8
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
9
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
10
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
11
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
12
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
13
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
14
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
15
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
16
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
17
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
18
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
19
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
20
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला

पाकमधील पूरासाठी भारतच जबाबदार - हाफीज सईद

By admin | Updated: September 9, 2014 14:44 IST

पाकमधील पूरासाठी भारताला जबाबदार ठरवत हा भारताचा दहशतवादी हल्ला असल्याचा आरोप हाफिज सईदने केला आहे.

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. ९ - मुंबईवर २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि 'जमात- उद- दावा' या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईदने पाकमधील पूरासाठी भारताला जबाबादार ठरवत हा भारताचा दहशतवादी हल्ला असल्याचा आरोप केला आहे. 
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उभारण्यात आलेल्या एका मदतकेंद्राला भेट दिल्यानंतर सईदने हा आरोप करत भारताला दोषी ठरवले. ' एकीकडे भारताने पूर्वसूचना न देताच धरणांचे पाणी पाकिस्तानातील नद्यांमध्ये सोडले, जनतेला चुकीची माहिती दिली, ज्यामुळे अनेक निरपराधांचे प्राण गेले. आणि आता दुसरीकडे भारत पूरग्रस्तांना मदत करत आहे. हा खोडसाळपणाच आहे, असे त्याने म्हटले आहे. 
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूरग्रस्तांसाठी देऊ केलेली मदत म्हणजे काश्मिरी व पाकिस्तानी जनतेच्या जखमांवर मीठ चोळण्याचाच प्रकार असल्याचेही सईद याने म्हटले आहे. पाकिस्तानात मुसळधार पावसाने शेकडो नागरिकांचे प्राण घेतले असून अनेक जण जखमी झाले आहेत. पावसाने पाकिस्तानमध्ये हाहाकार माजवला असून अनेक नागरिक बेघर झाले आहेत. २०१० मध्ये पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात भयंकर पाऊस होऊन त्यात १,७०० लोक ठार झाले होते.