शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

सराव सामन्यात भारताचा पश्चिम ऑस्ट्रेलियावर ७४ धावांनी विजय

By admin | Updated: January 8, 2016 19:24 IST

ऑस्ट्रेलिया दौ-यावर असलेल्या भारतीय संघाने पश्चिम ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या पहिल्या टी-२० सामन्यात ७४ धावांनी विजय मिळवला.

ऑनलाइन लोकमत 

पर्थ, दि. ८ -  ऑस्ट्रेलिया दौ-यावर असलेल्या भारतीय संघाने पश्चिम ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या पहिल्या टी-२० सामन्यात ७४ धावांनी विजय मिळवला. 
भारताच्या १९३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पश्चिम ऑस्ट्रेलियाला  निर्धारित वीस षटकात सहाबाद ११८ धावांपर्यंत मजल मारता आली. सलामीवीर टीआर बर्टचा अपवाद वगळता ऑस्ट्रेलियाचे अन्य फलंदाज अपयशी ठरले. 
भारताकडून बीबी सरन, अक्षर पटेल आणि रविंद्र जाडेजाने प्रत्येकी दोन गडी बाद केले.  नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या भारताने वीस षटकात चार बाद १९२ धावा केल्या होत्या. 
सलामीवीर शिखर धवन (७४) आणि विराट कोहलीच्या (७४) फलंदाजीच्या जोरावर भारताला ही मजल मारता आली. दोघांनी दुस-या विकेटसाठी १४९ धावांची भागीदारी केली. पश्चिम ऑस्ट्रेलियाकडून डफफील्ड, निकोलास आणि केली यांनी प्रत्येकी एक-एक गडी बाद केला.