शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सराव सामन्यात भारताचा पश्चिम ऑस्ट्रेलियावर ७४ धावांनी विजय

By admin | Updated: January 8, 2016 19:24 IST

ऑस्ट्रेलिया दौ-यावर असलेल्या भारतीय संघाने पश्चिम ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या पहिल्या टी-२० सामन्यात ७४ धावांनी विजय मिळवला.

ऑनलाइन लोकमत 

पर्थ, दि. ८ -  ऑस्ट्रेलिया दौ-यावर असलेल्या भारतीय संघाने पश्चिम ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या पहिल्या टी-२० सामन्यात ७४ धावांनी विजय मिळवला. 
भारताच्या १९३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पश्चिम ऑस्ट्रेलियाला  निर्धारित वीस षटकात सहाबाद ११८ धावांपर्यंत मजल मारता आली. सलामीवीर टीआर बर्टचा अपवाद वगळता ऑस्ट्रेलियाचे अन्य फलंदाज अपयशी ठरले. 
भारताकडून बीबी सरन, अक्षर पटेल आणि रविंद्र जाडेजाने प्रत्येकी दोन गडी बाद केले.  नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या भारताने वीस षटकात चार बाद १९२ धावा केल्या होत्या. 
सलामीवीर शिखर धवन (७४) आणि विराट कोहलीच्या (७४) फलंदाजीच्या जोरावर भारताला ही मजल मारता आली. दोघांनी दुस-या विकेटसाठी १४९ धावांची भागीदारी केली. पश्चिम ऑस्ट्रेलियाकडून डफफील्ड, निकोलास आणि केली यांनी प्रत्येकी एक-एक गडी बाद केला.