शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

रक्तचाचणी सांगेल कर्करोगाची वाढ

By admin | Updated: August 28, 2015 02:59 IST

आवश्यक उपचार केल्यानंतरही कर्करोग पुन्हा बळावतो, असे अनेक रुग्णांत आढळून आले आहे. आता रक्तचाचणीतून कर्करोग पुन्हा बळावत आहे का, याचा वेळीच छडा लावून रुग्णाला

लंडन : आवश्यक उपचार केल्यानंतरही कर्करोग पुन्हा बळावतो, असे अनेक रुग्णांत आढळून आले आहे. आता रक्तचाचणीतून कर्करोग पुन्हा बळावत आहे का, याचा वेळीच छडा लावून रुग्णाला वाचविणे शक्य होईल. तथापि, ही रक्तचाचणी इस्पितळात उपलब्ध होण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.लंडनस्थित इन्स्टिट्यूट आॅफ कॅन्सर रिसर्च या संस्थेच्या वैज्ञानिकांनी या दिशेने संशोधन हाती घेतले आहे. गाठ काढून टाकणे, हा कर्करोगावरील जालीम इलाज असल्याचे मानले जाते. तथापि, ही गाठ एका पेशीपासून सुरू होते. ही गाठ शरीराच्या इतर भागापर्यंत पोहोचल्यास किंवा शस्त्रक्रिया करून ही गाठ काढली गेली नाही, तर कर्करोग पुन्हा बळावू शकतो. उपचारानंतरही कर्करोग बळावला आहे का, हे पाहण्यासाठी वैज्ञानिकांनी या गाठीच्या डीएनएचे विश्लेषण केल्यानंतर डीएनएतील बदलाची मुळे रक्तात आढळतात का? याबाबत संशोधन केले. १५ महिलांची रक्तचाचणी केली असता त्यापैकी १२ महिलांत पुन्हा कर्करोग बळावत असल्याचे निदान वेळेआधीच करता आले. (वृत्तसंस्था)