शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

भारत-पाकिस्तान चर्चेसाठी मी प्रयत्नशील

By admin | Updated: June 22, 2017 02:03 IST

काश्मीर मुद्दा सोडविण्यासाठी भारत आणि पाकिस्तानमध्ये चर्चा सुरू करण्यास आपण प्रयत्नशील आहोत, असे संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख अँटोनियो गुतारेस यांनी म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्र : काश्मीर मुद्दा सोडविण्यासाठी भारत आणि पाकिस्तानमध्ये चर्चा सुरू करण्यास आपण प्रयत्नशील आहोत, असे संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख अँटोनियो गुतारेस यांनी म्हटले आहे.काश्मीर मुद्दा सोडविण्यास तुम्ही भारत-पाकमध्ये चर्चा सुरू करण्याचे प्रयत्न करीत आहात काय, असा प्रश्न येथील पत्रपरिषदेत गुतारेस यांना विचारण्यात आला. त्यावर ते हसत हसत म्हणाले, तुम्हाला काय वाटते, की मी पाकच्या पंतप्रधानांशी तीन वेळा आणि भारतीय पंतप्रधानांशी दोन वेळा चर्चा कशामुळे केली असेल? काश्मीरवरून भारत आणि पाकदरम्यानचा तणाव कमी करण्याचे प्रयत्न टाळत असल्याची टीका गुतारेस यांच्यावर होते. त्याला उत्तर देताना गुतारेस म्हणाले की, ज्या व्यक्तीवर काही न करण्याचे आरोप होतात त्याने अनेकांच्या भेटी घेऊन चर्चा केली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्या पत्रकार परिषदेत त्यांना नियंत्रणरेषेवर भारत - पाकदरम्यान वाढता तणाव तसेच शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनांबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. तथापि, याबाबत गुतारेस यांंनी विस्ताराने काहीही सांगितले नाही. तथापि, काश्मीर मुद्दा सोडविण्यासाठी भारत-पाकदरम्यान आपण मध्यस्थाची भूमिका बजावू, असे कोणतेही संकेत त्यांनी दिले नाहीत. समस्येच्या सोडवणुकीसाठी संयुक्त राष्ट्रसंघप्रमुखांनी थेट हस्तक्षेप केलेला नाही, तर भारत-पाकने चर्चेद्वारे शांततामयरीत्या मार्ग काढण्याच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला आहे.