शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

भारत-पाकमध्ये चर्चेची प्रक्रिया सुरू होण्याची आशा

By admin | Updated: March 3, 2015 00:53 IST

भारत व पाकिस्तान यांच्यातील बोलणी प्रक्रिया पुन्हा सुरू होऊ शकेल, असा विश्वास पाकच्या अधिकाऱ्यांना वाटतो आहे.

इस्लामाबाद : भारत व पाकिस्तान यांच्यातील बोलणी प्रक्रिया पुन्हा सुरू होऊ शकेल, असा विश्वास पाकच्या अधिकाऱ्यांना वाटतो आहे. भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांच्या ३ मार्च रोजी होणाऱ्या दौऱ्यात पाकिस्तान नव्याने विश्वास निर्माण करणाऱ्या गोष्टींसाठी पुढाकार घेईल, या वार्ता केवळ कयास असल्याचे या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.जयशंकर यांनी रविवारपासून आपल्या सार्क दौऱ्याला भूतानपासून सुरुवात केली व सोमवारी बांगलादेशला गेले. मंगळवारी ते ढाक्याहून इस्लामाबादला जातील. तेथे ते पाकचे परराष्ट्र सचिव एजाज अहमद चौधरी व पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतील. जयशंकर यांचा हा दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य दौरा असल्याचे आम्हाला माहिती आहे; परंतु जेव्हा परराष्ट्र सचिव भेटतील तेव्हा द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होईल. (वृत्तसंस्था)