शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

भारत-पाकमध्ये चर्चेची प्रक्रिया सुरू होण्याची आशा

By admin | Updated: March 3, 2015 00:53 IST

भारत व पाकिस्तान यांच्यातील बोलणी प्रक्रिया पुन्हा सुरू होऊ शकेल, असा विश्वास पाकच्या अधिकाऱ्यांना वाटतो आहे.

इस्लामाबाद : भारत व पाकिस्तान यांच्यातील बोलणी प्रक्रिया पुन्हा सुरू होऊ शकेल, असा विश्वास पाकच्या अधिकाऱ्यांना वाटतो आहे. भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांच्या ३ मार्च रोजी होणाऱ्या दौऱ्यात पाकिस्तान नव्याने विश्वास निर्माण करणाऱ्या गोष्टींसाठी पुढाकार घेईल, या वार्ता केवळ कयास असल्याचे या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.जयशंकर यांनी रविवारपासून आपल्या सार्क दौऱ्याला भूतानपासून सुरुवात केली व सोमवारी बांगलादेशला गेले. मंगळवारी ते ढाक्याहून इस्लामाबादला जातील. तेथे ते पाकचे परराष्ट्र सचिव एजाज अहमद चौधरी व पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतील. जयशंकर यांचा हा दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य दौरा असल्याचे आम्हाला माहिती आहे; परंतु जेव्हा परराष्ट्र सचिव भेटतील तेव्हा द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होईल. (वृत्तसंस्था)