शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

युद्ध लादलं तर भारताचेच मोठे नुकसान - पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची धमकी

By admin | Updated: August 31, 2015 09:47 IST

भारताने पाकिस्तानवर युद्ध लादलं तर यात त्यांचेच मोठं नुकसान होईल व हे नुकसान त्यांना अनेक दशकांपर्यंत लक्षात राहिल अशी धमकीवजा इशाराच पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसीफ यांनी दिला आहे.

ऑनलाइन लोकमत 

इस्लामाबाद, दि. ३१ - भारताने पाकिस्तानवर युद्ध लादलं तर यात त्यांचेच मोठं नुकसान होईल व हे नुकसान त्यांना अनेक दशकांपर्यंत लक्षात राहिल अशी धमकीवजा इशाराच पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसीफ यांनी दिला आहे. 

भारत - पाकिस्तानमधील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरील चर्चा रद्द झाल्यापासून दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. आता पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी चिथावणीखोर विधान करत यात भर घातली आहे. सीमा रेषेवरील पाकिस्तानमधील गावांचा दौरा करत असताना ख्वाजा मोहम्मद यांनी भारतालाच धमकी दिली. पाकिस्तानी सैन्य कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या मातृभूमीच्या एक एक इंचाचे रक्षण करायला सक्षम आहेत. भारताचा खरा चेहरा आता जगासमोर आला असून पाकिस्तानमधील दहशतवादाला भारताचा पाठिंबा आहे असा आरोपही त्यांनी केला.