शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

युद्ध लादलं तर भारताचेच मोठे नुकसान - पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची धमकी

By admin | Updated: August 31, 2015 09:47 IST

भारताने पाकिस्तानवर युद्ध लादलं तर यात त्यांचेच मोठं नुकसान होईल व हे नुकसान त्यांना अनेक दशकांपर्यंत लक्षात राहिल अशी धमकीवजा इशाराच पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसीफ यांनी दिला आहे.

ऑनलाइन लोकमत 

इस्लामाबाद, दि. ३१ - भारताने पाकिस्तानवर युद्ध लादलं तर यात त्यांचेच मोठं नुकसान होईल व हे नुकसान त्यांना अनेक दशकांपर्यंत लक्षात राहिल अशी धमकीवजा इशाराच पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसीफ यांनी दिला आहे. 

भारत - पाकिस्तानमधील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरील चर्चा रद्द झाल्यापासून दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. आता पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी चिथावणीखोर विधान करत यात भर घातली आहे. सीमा रेषेवरील पाकिस्तानमधील गावांचा दौरा करत असताना ख्वाजा मोहम्मद यांनी भारतालाच धमकी दिली. पाकिस्तानी सैन्य कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या मातृभूमीच्या एक एक इंचाचे रक्षण करायला सक्षम आहेत. भारताचा खरा चेहरा आता जगासमोर आला असून पाकिस्तानमधील दहशतवादाला भारताचा पाठिंबा आहे असा आरोपही त्यांनी केला.