शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
4
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
5
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
6
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
7
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
8
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
9
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
10
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
11
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
12
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
13
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
14
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
15
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
16
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
17
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
18
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
19
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
20
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...

‘गरीब देशांनाही जागतिक बँकेत स्थान द्या’

By admin | Updated: October 11, 2015 23:28 IST

जागतिक अर्थव्यवस्थेत भारतासह विकसनशील देशांचाही सहभाग असावा यासाठी जागतिक बँकेच्या गटात विकसनशील देशांची भागीदारी वाढली पाहिजे

लिमा : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतासह विकसनशील देशांचाही सहभाग असावा यासाठी जागतिक बँकेच्या गटात विकसनशील देशांची भागीदारी वाढली पाहिजे, अशी जोरदार मागणी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली. ते येथे डेव्हलपमेंट कमिटीच्या खुल्या सत्रात बोलत होते.विकसनशील देशांच्या वाढत्या आर्थिक मागण्यांची पूर्तता करण्यासाठी भांडवलामध्ये भरीव वाढ केली जावी, असे जेटली म्हणाले. वाढलेल्या कर्जाच्या मागणीला तोंड देणे २०१८ नंतर शक्य होणार नाही, असे जेटली यांनी बँकेच्याच अहवालाचा उल्लेख करून विकास कामांसाठी सातत्याने पैशांची मागणी होणार असल्याचे सांगितले.जागतिक बँकेचीच शाखा असलेल्या आयएफसी आधीच निधीच्या टंचाईला तोंड देत आहे, असे सांगून अरुण जेटली म्हणाले की मोठ्या प्रमाणावर अर्थपुरवठा झाला पाहिजे व शाश्वत विकासाचे लक्ष्य गाठण्यासाठी जागतिक बँक गटाने केलेल्या योजनेची अंमलबजावणी झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.विकासाच्या प्रश्नांवर देशांदेशांमध्ये सहमती घडवून आणण्याचे काम डेव्हलपमेंट कमिटी करते. ही कमिटी जागतिक बँक आणि नाणेनिधीची मंत्रिपातळीवरील व्यवस्था आहे. श्रीलंका, भूतान, बांगलादेश आणि भारत या चार देशांच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व जेटली करीत आहेत. (वृत्तसंस्था)