शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चीनसोबत संबंध बिघडले, तरीही आम्ही मार्ग काढू; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 05:30 IST

क्वाड ग्रुपच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित जयशंकर यांनी भारताचे चीनसोबतचे संबंध चांगले नसल्याचे सांगितले.

टोकियो: भारत - चीन सीमा विवादात कोणत्याही तिसऱ्या पक्षाने हस्तक्षेप करण्याची गरज नसून, दोन शेजारी देशांमधील समस्येवर तोडगा दोघांनीच शोधला पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भारत-चीन सीमा वादावर घेतली.

क्वाड ग्रुपच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी येथे आलेल्या जयशंकर यांनी भारताचे चीनसोबतचे संबंध चांगले नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, चीन आणि भारतातील वादावर साहजिकच, जगातील इतर देशांनाही या विषयात रस असेल. कारण, आम्ही दोन मोठे देश आहोत आणि आमच्या संबंधांचा जगावर परिणाम होतो. मात्र, आमच्यातील प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही इतर देशांकडे मदत मागितली नसल्याचे त्यांनी सांगितले.

क्वाडमध्ये कोण?

परराष्ट्र मंत्री जयशंकर, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन, जपानच्या परराष्ट्र मंत्री योको कामिकावा आणि ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वोंग या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला.

चीनला दिला थेट इशारा

येथे कोणताही देश दुसऱ्यावर वर्चस्व ठेवत नाही आणि प्रत्येक राष्ट्र सर्व प्रकारच्या दबावांपासून मुक्त असेल, असे थेट मत क्वाड गटाच्या सदस्य देशांनी केले. चीनचे थेट नाव न घेता, चार परराष्ट्र मंत्र्यांनी समुद्रातील परिस्थितीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली.

चीन म्हणतो...

क्वाडने विकास थांबविण्यासाठी कृत्रिमपणे तणाव निर्माण केल्याचा आरोप चीनने केला आहे. चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी म्हटले की, हे देश मतभेद पेरण्यासाठी, संघर्ष निर्माण करण्यासाठी वाद निर्माण करत आहेत. प्रादेशिक शांतता आणि स्थिरतेसाठी हा मोठा धोका आहे, 

 

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकर