शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

श्रीलंकेत आणीबाणी; मृतांची संख्या २९०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 06:11 IST

श्रीलंकेतील रविवारी झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर देशात सोमवारी रात्रीपासून आणीबाणी लागू झाली आहे. त्यामुळे सुरक्षा दलांना अधिक अधिकार मिळतील

कोलंबो : श्रीलंकेतील रविवारी झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर देशात सोमवारी रात्रीपासून आणीबाणी लागू झाली आहे. त्यामुळे सुरक्षा दलांना अधिक अधिकार मिळतील. राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.काल ८ ठिकाणी घडवून आणण्यात आलेल्या बॉम्बस्फोटांत मरण पावलेल्यांची संख्या २९० झाली असून, ५०० लोक जखमी झाले आहेत. त्यात कर्नाटकचे ५ जण आहेत. आत्मघातकी हल्लेखोरांनी हा हल्ला घडवून आणला. या प्रकरणी २४ जणांना अटक करण्यात आली आहे. मृतांत आठ भारतीयांचा समावेश आहे. या हल्ल्यामागे ‘नॅशनल तौहीद जमात’ या संघटनेचा हात असल्याची शंका श्रीलंकेतील मंत्री रजिता सेनारत्ने यांनी व्यक्त केली आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Blastस्फोटSri Lankaश्रीलंका