शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

भूकंप, त्सुनामीने जागतिक तापमानवाढ

By admin | Updated: March 27, 2015 23:59 IST

२०११ साली जपान उद्ध्वस्त करणारा भूकंप व त्सुनामीने जागतिक तापमानात वाढ झाली असून, पृथ्वीभोवती कवच असणाऱ्या ओझोनच्या थराचेही नुकसान झाले .

वॉशिंग्टन : २०११ साली जपान उद्ध्वस्त करणारा भूकंप व त्सुनामीने जागतिक तापमानात वाढ झाली असून, पृथ्वीभोवती कवच असणाऱ्या ओझोनच्या थराचेही नुकसान झाले . चार वर्षांपूर्वी जपानला बसलेल्या ९ रिक्टर तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यात हजारो इमारती नष्ट झाल्या वा त्यांचे नुकसान झाले. या प्रक्रियेत इमारतीत साठवला गेलेला ६६०० मे. टन गॅस बाहेर पडला व वातावरणात सोडला गेला. या गॅसमधील हालोकार्बन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रसायनांचे प्रमाण २१ टक्क्यांनी वाढले व ९१ टक्क्यांपर्यंत पोहोचले. भूकंपामुळे वातावरणात सोडलेल्या या रसायनासह हालोकार्बनमुळे ओझोनच्या थराचे नुकसान झाले. त्यामुळे पृथ्वीचे तापमान अधिक वाढले. यापैकी काही गॅस पर्यावरणाला घातक असल्याने सध्या वापरले जात नाहीत. यातच क्लोरोफ्लुरोकार्बन म्हणून ओळखला जाणारा सीएफसी ११ हा वायू फेस तयार करण्यासाठी वापरला जातो; पण त्यामुळे ओझोनचे नुकसान होते. १९९६ नंतर त्याचा वापर बंद करण्यात आला आहे. तसेच यावेळी सोडलेल्या गॅसमध्ये हायड्रोक्लोरोफ्लुरोकार्बनही असून एचसीएफसी -२२ हा त्याचाच एक प्रकार आहे. हा एक शक्तिशाली गॅस असून, त्याचाही वापर बंद आहे. एचएफसी वा सल्फर हेक्झाफ्लुराईड हे वायू तापमानवाढीस कारणीभूत आहेत. भूकंपानंतर वातावरणात सोडल्या गेलेल्या गॅसमध्ये एचसीएफसी -२२ या वायूचे प्रमाण ५० टक्के होते. भूकंपाआधी वातावरणात मिसळल्या जाणाऱ्या गॅसच्या तुलनेत ते ३८ टक्के जास्त होते. (वृत्तसंस्था)नुकसानीचा अंदाज काढला पाहिजे...नैसर्गिक आपत्तीनंतर वातावरणात सोडल्या जाणाऱ्या वायूंचे प्रमाण ठरवून त्यामुळे होणाऱ्या नुकसानीचा अंदाज काढला गेला पाहिजे, असे रसायन तज्ज्ञ स्टीव्ह मोंटात्झका यांनी म्हटले आहे.