शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

भूकंप, त्सुनामीने जागतिक तापमानवाढ

By admin | Updated: March 27, 2015 23:59 IST

२०११ साली जपान उद्ध्वस्त करणारा भूकंप व त्सुनामीने जागतिक तापमानात वाढ झाली असून, पृथ्वीभोवती कवच असणाऱ्या ओझोनच्या थराचेही नुकसान झाले .

वॉशिंग्टन : २०११ साली जपान उद्ध्वस्त करणारा भूकंप व त्सुनामीने जागतिक तापमानात वाढ झाली असून, पृथ्वीभोवती कवच असणाऱ्या ओझोनच्या थराचेही नुकसान झाले . चार वर्षांपूर्वी जपानला बसलेल्या ९ रिक्टर तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यात हजारो इमारती नष्ट झाल्या वा त्यांचे नुकसान झाले. या प्रक्रियेत इमारतीत साठवला गेलेला ६६०० मे. टन गॅस बाहेर पडला व वातावरणात सोडला गेला. या गॅसमधील हालोकार्बन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रसायनांचे प्रमाण २१ टक्क्यांनी वाढले व ९१ टक्क्यांपर्यंत पोहोचले. भूकंपामुळे वातावरणात सोडलेल्या या रसायनासह हालोकार्बनमुळे ओझोनच्या थराचे नुकसान झाले. त्यामुळे पृथ्वीचे तापमान अधिक वाढले. यापैकी काही गॅस पर्यावरणाला घातक असल्याने सध्या वापरले जात नाहीत. यातच क्लोरोफ्लुरोकार्बन म्हणून ओळखला जाणारा सीएफसी ११ हा वायू फेस तयार करण्यासाठी वापरला जातो; पण त्यामुळे ओझोनचे नुकसान होते. १९९६ नंतर त्याचा वापर बंद करण्यात आला आहे. तसेच यावेळी सोडलेल्या गॅसमध्ये हायड्रोक्लोरोफ्लुरोकार्बनही असून एचसीएफसी -२२ हा त्याचाच एक प्रकार आहे. हा एक शक्तिशाली गॅस असून, त्याचाही वापर बंद आहे. एचएफसी वा सल्फर हेक्झाफ्लुराईड हे वायू तापमानवाढीस कारणीभूत आहेत. भूकंपानंतर वातावरणात सोडल्या गेलेल्या गॅसमध्ये एचसीएफसी -२२ या वायूचे प्रमाण ५० टक्के होते. भूकंपाआधी वातावरणात मिसळल्या जाणाऱ्या गॅसच्या तुलनेत ते ३८ टक्के जास्त होते. (वृत्तसंस्था)नुकसानीचा अंदाज काढला पाहिजे...नैसर्गिक आपत्तीनंतर वातावरणात सोडल्या जाणाऱ्या वायूंचे प्रमाण ठरवून त्यामुळे होणाऱ्या नुकसानीचा अंदाज काढला गेला पाहिजे, असे रसायन तज्ज्ञ स्टीव्ह मोंटात्झका यांनी म्हटले आहे.