शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

नेपाळला भूकंपाचा धक्का

By admin | Updated: April 25, 2015 00:00 IST

या भूकंपानंतर नेपाळकडे जाणारी सर्व विमाने भारताच्या दिशेन वळवण्यात आली आहेत.काठमांडू येथल्या ऐतिहासिक वास्तुंसह अनेक इमारतींची पडझड झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.भारतात दिल्ली शहरात भूकंपाची तीव्रता सर्वात जास्त जाणवली भूकंपामुळे तीन ते चार मिनिटापर्यंत दिल्लीतील घरे व कार्यालयांचा परिसर हादरत होता.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहार व सिक्किम या राज्यांतील मुख्यमंत्र्यांसह ...

या भूकंपानंतर नेपाळकडे जाणारी सर्व विमाने भारताच्या दिशेन वळवण्यात आली आहेत.

काठमांडू येथल्या ऐतिहासिक वास्तुंसह अनेक इमारतींची पडझड झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

भारतात दिल्ली शहरात भूकंपाची तीव्रता सर्वात जास्त जाणवली भूकंपामुळे तीन ते चार मिनिटापर्यंत दिल्लीतील घरे व कार्यालयांचा परिसर हादरत होता.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहार व सिक्किम या राज्यांतील मुख्यमंत्र्यांसह नेपाळच्या पंतप्रधानांशी संपर्क साधला असून संकटनिवारणासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले.

या भूकंपामध्ये सगळ्यात जास्त नुकसान नेपाळमध्ये झाले असून शेकडोजण जखमी झाल्याची तसेच काहीजण दगावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

नेपाळची राजधानी काठमांडूपासून ८१ किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू असून भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.९ इतकी मोजण्यात आली आहे.

धराहरा किंवा भीमसेन टॉवर भूकंपामध्ये जमीनदोस्त झाला. नेपाळचे पंतप्रधान भीमसेन थापा यांनी 1832 साली हा टॉवर बांधला होता. 9 मजले असलेल्या या टॉवरची उंची 61.88 मीटर होती आणि वर्तुळाकार 213 पाय-या होत्या.

जमीनदोस्त होण्यापूर्वीचा धराहरा किंवा भीमसेन टॉवर. आठव्या मजल्यावरून पर्यटकांना काठमांडू व्हॅलीचे दृष्य बघण्याची सोय होती.

नेपाळसह उत्तर भारतात शनिवारी 25 एप्रिल रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के बसले. 1934 नंतर प्रथमच इतका भयप्रद भूकंप नेपाळमध्ये झाला असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. (सर्व फोटो Twitter च्या माध्यमातून घेतले आहेत)