शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

कारगिल घुसखोरीमुळे वाजपेयींच्या पाठीत खंजीर

By admin | Updated: February 19, 2016 03:33 IST

पाकिस्तानी लष्कराची कारगिलमधील घुसखोरी हे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सुरू केलेल्या शांतता प्रक्रियेच्या पाठीत खंजीर खुपसणारे कृत्य होते

इस्लामाबाद : पाकिस्तानी लष्कराची कारगिलमधील घुसखोरी हे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सुरू केलेल्या शांतता प्रक्रियेच्या पाठीत खंजीर खुपसणारे कृत्य होते, अशी कबुली पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दिली आहे. पाकव्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबाद येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. भारत आणि पाकमध्ये अभेद्य ऐक्य असण्यावर भर देताना त्यांनी माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांच्या कृत्याबद्दल खेद व्यक्त केला. मुशर्रफांच्या कारगिल दु:साहसामुळेच वाजपेयींनी सुरू केलेली भारत-पाक ऐतिहासिक शांतता प्रक्रिया उधळली गेली होती.मुशर्रफ यांनी हिंसक मार्गाने काश्मीर स्वतंत्र करू पाहणाऱ्या बिगर सरकारी घटकांना सोबत घेऊन कारगिल दु:साहस केले होते, असेही शरीफ म्हणाले. भारताच्या लडाख जिल्ह्यातील कारगिल भाग मे १९९९ मध्ये पाकिस्तानी लष्कराने बळकावला होता. तेव्हाचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासोबत शांतता करारावर स्वाक्षरी करण्यासाठी वाजपेयी पाकिस्तान दौऱ्यावर गेल्यानंतर काही दिवसांनीच पाक लष्कराने हे दु:साहस केले होते. ‘माझ्या पाठीत खंजीर खुपसण्यात आला आहे, असे वाजपेयी तेव्हा म्हणाले होते आणि ते खरेच होते. मी सुद्धा तेच बोललो होतो. कारगिल दु:साहसाने लाहोर शांतता कराराचा बळी घेतला.