शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
3
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
4
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
5
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
6
'या' गोष्टींमुळे सुशांत सिंह राजपूत मृत्यूपूर्वी होता त्रस्त, मनोज वाजपेयी यांचा मोठा खुलासा, म्हणाले....
7
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
8
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
9
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
10
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
11
राहुल गांधी काय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? मोदींसोबतच्या चर्चेवर स्मृती इराणींचा टोला
12
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
13
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
14
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
15
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
16
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
17
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
18
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
19
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
20
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 

भारताच्या पाच मच्छिमारांना श्रीलंकेत मृत्यूदंडांची शिक्षा

By admin | Published: October 30, 2014 4:21 PM

तामिळनाडूतील पाच मच्छिमारांसह आठ जणांना श्रीलंकेतील कोलंबो हायकोर्टाने मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे.

ऑनलाइन लोकमत

कोलंबो, दि. ३० - तामिळनाडूतील पाच मच्छिमारांसह आठ जणांना श्रीलंकेतील कोलंबो हायकोर्टाने मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे. या आठ जणांना अंमलीपदार्थाची तस्करी केल्याप्रकरणी श्रीलंकेच्या नौदलाने अटक केली होती. या निर्णयाला श्रीलंकेतील सुप्रीम कोर्टात आव्हान देऊ असे स्पष्टीकरण भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिले आहे. 
२०११ मध्ये श्रीलंकेच्या नौदलाने पाच भारतीय मच्छिमार आणि तीन श्रीलंकेच्या मच्छिमारांना अटक केली होती. या सर्वांवर अंमलीपदार्थांची तस्करी केल्याचा आरोप नौदलाने केला होता. त्यांच्याकडून हिरोईन हे अंमली पदार्थ जप्त केल्याचा दावाही नौदलाने केला होता. याप्रकरणी गुरुवारी कोलंबोतील हायकोर्टाने निकाल दिला. कोर्टाने या आठही दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. 'भारतीय मच्छिमार निर्दोष असतील असे आम्हाला वाटत आहे. या निर्णयाला आम्ही श्रीलंकेतील सुप्रीम कोर्टात आव्हान देऊ तसेच त्या मच्छिमारांना कायदेशीर मदत मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी दिली.