शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
3
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
4
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
5
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
6
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
7
"नवोदित कलाकारांनीही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
8
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
9
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
10
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
11
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
12
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
13
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
14
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी
15
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
16
चिंताजनक! तासाला १०० मृत्यू, कोरोनानंतर 'ही' समस्या घेतेय सायलेंट महामारीचं रुप, WHO चा अलर्ट
17
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
18
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
19
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
20
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...

अमली पदार्थांच्या सहा गुन्हेगारांना इंडोनेशियात देहदंड

By admin | Updated: January 19, 2015 02:36 IST

अमली पदार्थांच्या गुन्ह्यातील सहा जणांना क्षमा करावी अशी विनंती करूनही इंडोनेशियाने त्यांना गोळ््या घालून ठार मारल्यानंतर ब्राझील व नेदरलँडस्ने त्या देशातील आपापले राजदूत रविवारी माघारी बोलावले.

जकार्ता : अमली पदार्थांच्या गुन्ह्यातील सहा जणांना क्षमा करावी अशी विनंती करूनही इंडोनेशियाने त्यांना गोळ््या घालून ठार मारल्यानंतर ब्राझील व नेदरलँडस्ने त्या देशातील आपापले राजदूत रविवारी माघारी बोलावले. शनिवारी मध्यरात्री गोळ््या घालून ठार मारण्यात आलेल्यांमध्ये नायजेरिया, मलावी, व्हिएतनाम, नेदरलँडस्, ब्राझील व इंडोनेशियाच्या गुन्हेगारांचा समावेश आहे. ब्राझीलने आपल्या राजदूताला चर्चा करण्यासाठी मायदेशी बोलावले असून देहदंडाच्या शिक्षेमुळे द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होतील, असे म्हटले. पाच वर्षे देहदंडाची शिक्षा स्थगित केल्यानंतर इंडोनेशियाने २०१३ मध्ये पुन्हा ही शिक्षा सुरू केली. अमली पदार्थांच्या गुन्ह्यांबद्दल अजिबात दयामाया दाखविणार नसल्याचे अध्यक्ष जोको विडोडो यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)