शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
5
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
6
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
7
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
8
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
9
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
10
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
11
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
12
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
13
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
14
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
15
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
16
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
17
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
18
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
19
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
20
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली

भारतावरील टीका उथळ मनोवृत्तीची

By admin | Updated: June 13, 2015 00:02 IST

भारताच्या बदलत्या पवित्र्यावर पाकिस्तानी नेत्यांनी केलेली टीका, ही उथळ मनोवृत्तीची द्योतक असून, भारताच्या कोणत्याही कृतीवर पाकिस्तानने

इस्लामाबाद : भारताच्या बदलत्या पवित्र्यावर पाकिस्तानी नेत्यांनी केलेली टीका, ही उथळ मनोवृत्तीची द्योतक असून, भारताच्या कोणत्याही कृतीवर पाकिस्तानने थंड डोके ठेवून संयमपूर्वक प्रतिक्रिया दिली पाहिजे, असा सल्ला पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी आज सरकारला दिला आहे. सध्याच्या जगात पाकिस्तानच्या उथळ प्रतिक्रियेने अधिक संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे, असा सूर डेली टाइम्सने लावला आहे. डेली टाइम्सने गुरुवारी पाकिस्तानी नेत्यांनी केलेल्या आगपाखडीवर अग्रलेख लिहिला असून, त्याला डेंजरस एस्कलेशन असा मथळा दिला आहे.भारताने म्यानमारमध्ये घुसून १०० दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यानंतर पाकिस्तानचीही अशीच गत होईल, असा इशारा देण्यात आला. त्यानंतर पाकिस्तानचे नेते उफाळले व त्यांनी ‘आम्हाला म्यानमार समजू नका, आमच्याकडे अण्वस्त्रे आहेत’, असा इशारा भारताला दिला. हे उथळ वक्तव्य आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेश स्वातंत्र्ययुद्धात भारताने मदत केल्याचा उल्लेख केला म्हणून राग येत असेल आणि त्यांचे हे वक्तव्य संयुक्त राष्ट्र व आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नेण्याचा पाकचा विचार असेल, तर या युद्धाच्या काळात पाक सैनिकांनी केलेल्या अत्याचाराच्या घटना या व्यासपीठासमोर येणार नाहीत काय? (वृत्तसंस्था)