शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

भारतावरील टीका उथळ मनोवृत्तीची

By admin | Updated: June 13, 2015 00:02 IST

भारताच्या बदलत्या पवित्र्यावर पाकिस्तानी नेत्यांनी केलेली टीका, ही उथळ मनोवृत्तीची द्योतक असून, भारताच्या कोणत्याही कृतीवर पाकिस्तानने

इस्लामाबाद : भारताच्या बदलत्या पवित्र्यावर पाकिस्तानी नेत्यांनी केलेली टीका, ही उथळ मनोवृत्तीची द्योतक असून, भारताच्या कोणत्याही कृतीवर पाकिस्तानने थंड डोके ठेवून संयमपूर्वक प्रतिक्रिया दिली पाहिजे, असा सल्ला पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी आज सरकारला दिला आहे. सध्याच्या जगात पाकिस्तानच्या उथळ प्रतिक्रियेने अधिक संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे, असा सूर डेली टाइम्सने लावला आहे. डेली टाइम्सने गुरुवारी पाकिस्तानी नेत्यांनी केलेल्या आगपाखडीवर अग्रलेख लिहिला असून, त्याला डेंजरस एस्कलेशन असा मथळा दिला आहे.भारताने म्यानमारमध्ये घुसून १०० दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यानंतर पाकिस्तानचीही अशीच गत होईल, असा इशारा देण्यात आला. त्यानंतर पाकिस्तानचे नेते उफाळले व त्यांनी ‘आम्हाला म्यानमार समजू नका, आमच्याकडे अण्वस्त्रे आहेत’, असा इशारा भारताला दिला. हे उथळ वक्तव्य आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेश स्वातंत्र्ययुद्धात भारताने मदत केल्याचा उल्लेख केला म्हणून राग येत असेल आणि त्यांचे हे वक्तव्य संयुक्त राष्ट्र व आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नेण्याचा पाकचा विचार असेल, तर या युद्धाच्या काळात पाक सैनिकांनी केलेल्या अत्याचाराच्या घटना या व्यासपीठासमोर येणार नाहीत काय? (वृत्तसंस्था)