शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

पाकचा कांगावा, भारतानेच शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याची तक्रार

By admin | Updated: July 17, 2015 19:15 IST

सीमा रेषेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करणा-या पाकिस्तानने आता भारताविरोधात संयुक्त राष्ट्राकडे तक्रार केली आहे.

ऑनलाइन लोकमत 

इस्लामाबाद, दि. १७ - सीमा रेषेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करणा-या पाकिस्तानने आता भारताविरोधात संयुक्त राष्ट्राकडे तक्रार केली आहे. भारताकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असून संयुक्त राष्ट्राच्या पर्यवेक्षक दलाने या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी पाकने केली आहे. 
गेल्या काही दिवसांपासून भारत  - पाकिस्तान सीमारेषेवर पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय चौक्या व सीमेलगतच्या गावांवर गोळीबार केला. यात एका ग्रामस्थाचा मृत्यू झाला होता. भारतीय सैन्यानेही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले होते. याच मुद्द्यावरुन भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कोंडी करण्याची खेळी पाकने केली आहे. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राकडे भारत शस्त्रसंधीचे उल्लंघन करत असल्याची तक्रार नोंदवली आहे. भारतीय सैन्याने गेल्या २ दिवसांपासून केलेल्या गोळीबारात चार नागरिक ठार झाले असून पाच जण जखमी झाले असा दावाही या तक्रारीत करण्यात आला आहे.