शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

सिंंगापूरमध्ये पारशी समाजाच्या योगदानाचा उत्सव

By admin | Updated: April 21, 2017 02:13 IST

भारताप्रमाणेच सिंगापूरच्या सुरुवातीच्या काळात पारसी समुदायाचे योगदान मोठे आहे. उद्योजकता आणि सांस्कृतिक क्षेत्रातील या समाजाच्या योगदानाचा उत्सव सिंंगापूरमध्ये मोठ्या

सिंगापूर : भारताप्रमाणेच सिंगापूरच्या सुरुवातीच्या काळात पारसी समुदायाचे योगदान मोठे आहे. उद्योजकता आणि सांस्कृतिक क्षेत्रातील या समाजाच्या योगदानाचा उत्सव सिंंगापूरमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा समुदाय प्रथम भारतात आला होता. त्यानंतर ते १८०० च्या दशकात दक्षिणपूर्व आशियात गेले. ‘द पारसीज आॅफ सिंगापूर : हिस्ट्री, कल्चर, कूझिन’या पुस्तकाचे प्रकाशन यानिमित्ताने करण्यात आले. या समुदायाची माहिती आणि प्रवास या पुस्तकात आहे. या पुस्तकाचे प्रकाशन सांस्कृतिक मंत्री गे्रस फू यांनी केले. पारसी समुदाय सिंगापूर आणि सुमात्रा बेटावर (इंडोनेशिया) १८०० च्या दशकात आला होता. त्यांनी येथे १९०० च्या दशकात सोडा वॉटर आणि बर्फाचे कारखाने सुुरु केले होते. परोपकारी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे नवरोजी आर. मिस्त्री आणि पत्रकार व लेखिका सुना कांगा यांच्या कार्याविषयी यात माहिती देण्यात आली आहे. २६५ पृष्ठांचे हे पुस्तक लेखिका सुबीना अरोरा खनेजा यांनी संकलित केले आहे. सिंगापूरमधील पारसी समुदायातील ३५० लोकांना ते भेट देण्यात आले आहे. जगभरातील पारशांची संख्या एक लाखांच्या घरात असून, त्यापैकी ५0 ते ६0 हजार पारशी लोक एकट्या भारतामध्ये आहेत.