शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

१७०० किमी प्रवास करणा-या आसामच्या हत्तीचा बांगलादेशात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2016 13:52 IST

आसाममधल्या पूरामुळे कळपापासून ताटातूट होऊन बांगलादेशात पोहोचलेल्या हत्तीचा अखेर मंगळवारी सकाळी मृत्यू झाला.

ऑनलाइन लोकमत 

ढाका, दि. १६ - आसाममधल्या पूरामुळे कळपापासून ताटातूट होऊन बांगलादेशात पोहोचलेल्या हत्तीचा अखेर मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. जवळपास १७०० किमीचा प्रवास करुन हा हत्ती बांगलादेशमध्ये पोहोचला होता. या हत्तीला वाचवण्याचे अखेरप्रयत्न केले पण हजारो किमीच्या प्रवासामुळे हा हत्ती थकला होता, दुर्बल झाला होता. 
 
बांगलादेशमधल्या सफारी पार्कमध्ये हलवण्यासाठी या हत्तीला तीनवेळा बेशुध्दीचे इंजेक्शन देण्यात आले. जून महिन्यात आसाममध्ये आलेल्या पूरानंतर हा हत्ती बांगलादेशमध्ये आला होता. आज सकाळी सातवाजता या हत्तीने अखेरचा श्वास घेतला. 
 
मागच्या आठवडयात या हत्तीला बेशुध्दीचे इंजेक्शन देताना हा हत्ती तळयात पडला. स्थानिकांनी पाण्यात उतरुन या हत्तीला बुडण्यापासून वाचवले. जवळपास चार टन या हत्तीचे वजन होते. जास्त प्रमाणात बेशुध्दीची औषधे दिल्यामुळे या हत्तीचा मृत्यू झाला असा दावा स्थानिक प्रसारमाध्यमांनी केला आहे. 
 
मागच्या काही दिवसात या हत्तीला स्वत:च्या पायावरही उभे रहाता येत नव्हते. मोठया प्रवासामुळे या हत्तीचा मृत्यू झाला असा बांगलादेशच्या वनअधिका-यांचा दावा आहे.