शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

‘अरुणाचल’वरून भारताशी मतभेद हे ‘कटू सत्य’-चीन

By admin | Updated: April 10, 2015 01:19 IST

दोन्ही पक्षांनी सीमा प्रश्नावर चर्चेसाठी पोषक वातावरण निर्माण करायला हवे, अशी आमची भूमिका आहे.’’ अरुणाचलची १,१२७ कि.मी. लांबीची सीमा

बीजिंग : अरुणाचल प्रदेशवरून भारताशी मतभेद हे एक कटू सत्य असल्याचे गुरुवारी सांगून चीनने सीमावादाचा मुद्दा पुन्हा एकदा उकरून काढला. त्याचबरोबर या मुद्यावर तोडग्याकरिता संयुक्तपणे पोषक वातावरण निर्माण करायला हवे, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांशी सहमत असल्याची पुश्तीही जोडली. भारताने अरुणाचल प्रदेशातील सशस्त्र दल विषेधाधिकार कायद्याची (आफ्सपा) मुदत वाढविल्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग म्हणाल्या की, ‘चीन- भारत सीमा मुद्यावर चीनने आपली भूमिका नेहमी स्पष्ट मांडली.दोन्ही पक्षांनी सीमा प्रश्नावर चर्चेसाठी पोषक वातावरण निर्माण करायला हवे, अशी आमची भूमिका आहे.’’ अरुणाचलची १,१२७ कि.मी. लांबीची सीमा चीनलगत तर ५२० कि.मी. लांबीची सीमा म्यानमारला लागून आहे. चीन अरुणाचल हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचे सांगत त्यावर दावा करतो. (वृत्तसंस्था)