शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

लडाखमधील सैन्य मागे हटणार

By admin | Updated: September 27, 2014 06:58 IST

भारत व चीन यांच्यातील लडाख सीमेबाबतचा वाद मिटला असून, दोन्ही देश लडाख सीमेवरील सैन्य मागे घेत आहेत.

न्यूयॉर्क : भारत व चीन यांच्यातील लडाख सीमेबाबतचा वाद मिटला असून, दोन्ही देश लडाख सीमेवरील सैन्य मागे घेत आहेत. सैन्य हटविण्याची प्रक्रिया २६ सप्टेंबरपासून सुरु झाली असून, ३० सप्टेंबरपर्यंत ती पूर्ण होईल. लडाख सीमा वाद सुटणे हे मोठेच यश असल्याचे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले. दोन्ही देशांनी एकत्र बसून हा निर्णय घेतला व त्यासाठी कालमर्यादाही निश्चित करण्यात आली असे सुषमा स्वराज यांनी भारतीय पत्रकारांना सांगितले. आमसभेच्या अधिवेशनाच्या दरम्यान भारत व चीन (वांग यी) यांच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट झाली. पाकनेच बोलणीवर पाणी फेरलेन्यूयॉर्क : भारत आणि पाकिस्तानच्या विदेश सचिव पातळीवर चर्चा होण्याआधी पाकिस्तानने फुटीरवादी हुरियत नेत्यांशी बोलणी करून भारत-पाक चर्चेवर पाणी फेरले. भारतातील नव्या सरकारने नवीन संकेत दिले होते; परंतु पाकिस्तानने फुटीरवाद्यांशी बोलणी केल्याने भारताला विदेश सचिव पातळीवरील बोलणी रद्द करावी लागली, यासाठी पाकिस्तानच जबाबदार असल्याचे विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे.दरम्यान, सुषमा स्वराज यांनी ब्राझील, दक्षिण आफ्रिका, ब्रिक्स आणि लॅटीन अमेरिकन देशांच्या विदेश मंत्र्यांसोबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सुधारणांवर चर्चा केली. २०१५ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेला ७० वर्षे पूर्ण होत आहेत. तेव्हा सुरक्षा परिषदेच्या सुधारणांची प्रक्रिया २०१५ पर्यंत पूर्ण होईल, यादृष्टीने ठोस प्रयत्न केले जावेत, असेही त्या म्हणाल्या. पाकच्या राजदूतांनी विदेश सचिव पातळीवर बोलणी होण्याआधीच हुरियत नेत्यांशी केल्याने भारताला २५ आॅगस्ट रोजीची सचिव पातळीवरील बोलणी रद्द करावी लागली. (वृत्तसंस्था)