शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
4
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
5
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
6
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
7
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
8
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
9
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
10
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
11
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
12
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
13
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
14
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
15
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
16
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
17
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
18
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
19
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
20
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...

लडाखमधील सैन्य मागे हटणार

By admin | Updated: September 27, 2014 06:58 IST

भारत व चीन यांच्यातील लडाख सीमेबाबतचा वाद मिटला असून, दोन्ही देश लडाख सीमेवरील सैन्य मागे घेत आहेत.

न्यूयॉर्क : भारत व चीन यांच्यातील लडाख सीमेबाबतचा वाद मिटला असून, दोन्ही देश लडाख सीमेवरील सैन्य मागे घेत आहेत. सैन्य हटविण्याची प्रक्रिया २६ सप्टेंबरपासून सुरु झाली असून, ३० सप्टेंबरपर्यंत ती पूर्ण होईल. लडाख सीमा वाद सुटणे हे मोठेच यश असल्याचे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले. दोन्ही देशांनी एकत्र बसून हा निर्णय घेतला व त्यासाठी कालमर्यादाही निश्चित करण्यात आली असे सुषमा स्वराज यांनी भारतीय पत्रकारांना सांगितले. आमसभेच्या अधिवेशनाच्या दरम्यान भारत व चीन (वांग यी) यांच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट झाली. पाकनेच बोलणीवर पाणी फेरलेन्यूयॉर्क : भारत आणि पाकिस्तानच्या विदेश सचिव पातळीवर चर्चा होण्याआधी पाकिस्तानने फुटीरवादी हुरियत नेत्यांशी बोलणी करून भारत-पाक चर्चेवर पाणी फेरले. भारतातील नव्या सरकारने नवीन संकेत दिले होते; परंतु पाकिस्तानने फुटीरवाद्यांशी बोलणी केल्याने भारताला विदेश सचिव पातळीवरील बोलणी रद्द करावी लागली, यासाठी पाकिस्तानच जबाबदार असल्याचे विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे.दरम्यान, सुषमा स्वराज यांनी ब्राझील, दक्षिण आफ्रिका, ब्रिक्स आणि लॅटीन अमेरिकन देशांच्या विदेश मंत्र्यांसोबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सुधारणांवर चर्चा केली. २०१५ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेला ७० वर्षे पूर्ण होत आहेत. तेव्हा सुरक्षा परिषदेच्या सुधारणांची प्रक्रिया २०१५ पर्यंत पूर्ण होईल, यादृष्टीने ठोस प्रयत्न केले जावेत, असेही त्या म्हणाल्या. पाकच्या राजदूतांनी विदेश सचिव पातळीवर बोलणी होण्याआधीच हुरियत नेत्यांशी केल्याने भारताला २५ आॅगस्ट रोजीची सचिव पातळीवरील बोलणी रद्द करावी लागली. (वृत्तसंस्था)