शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

५४ मच्छीमार श्रीलंकेच्या ताब्यात

By admin | Updated: March 23, 2015 02:21 IST

श्रीलंकेच्या सागरी सीमेत घुसखोरी केल्याच्या आरोपावरून श्रीलंकेच्या नौदलाने भारताच्या ५४ मच्छीमारांना अटक केली आहे.

कोलंबो : श्रीलंकेच्या सागरी सीमेत घुसखोरी केल्याच्या आरोपावरून श्रीलंकेच्या नौदलाने भारताच्या ५४ मच्छीमारांना अटक केली आहे. मच्छीमारांच्या वादग्रस्त प्रश्नावर चर्चा करण्यासाठी श्रीलंकेचे शिष्टमंडळ भारतात येण्याच्या आधी कारवाई करण्यात आली आहे. श्रीलंकेच्या नौदलाचा प्रवक्ता कमांडर इंडिका सिल्व्हा यांनी यासंदर्भात बोलताना दिलेल्या माहितीनुसार कांकेसंतुराई येथे २१ मच्छीमार व पाच बोटी जप्त करण्यात आल्या असून, इतर ३३ मच्छीमारांना तलाईमनार येथे अटक करण्यात आली आहे. शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. या मच्छीमारांना विविध मच्छी निरीक्षण कार्यालयांत पुढील कारवाईसाठी आणण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या श्रीलंका भेटीआधी श्रीलंकेने ८६ भारतीय मच्छीमारांची सुटका केली होती. १९८७ नंतर मोदी हे श्रीलंकेला भेट देणारे पहिले भारतीय नेते होते. श्रीलंकेचे शिष्टमंडळ मच्छीमारांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी या आठवड्यात भारतात येत आहे. परस्परांच्या सागरी सीमा ओलांडणे, एकमेकांच्या जलसीमेवर हल्ले करणे यासारखे मुद्दे या चर्चेत अंतर्भावित आहेत. श्रीलंकेची मच्छीमार संघटना व भारताची संघटना यात २४ व २५ मार्च रोजी चेन्नई येथे बैठक होत आहे. दोन्ही देशांच्या मच्छीमार संघटनांची बैठक तिसऱ्यांदा होत असून, त्यात पाक खाडी व किनारा येथील मासेमारीसंदर्भात तोडगा काढण्यावर चर्चा झाली आहे. अशी पहिली बैठक २७ जानेवारी २०१४ रोजी चेन्नई येथे झाली होती, तर दुसरी बैठक १२ मे २०१४ रोजी कोलंबो येथे झाली होती. श्रीलंकेच्या मच्छीमारांचे म्हणणे असे आहे की, भारतीय मच्छीमार श्रीलंकेच्या सागरी हद्दीत घुसखोरी करतात व विनाशी पद्धतीने मच्छीमारी करतात, हे स्वीकारण्यासारखे नाही; पण भारतीय मच्छीमार व तामिळनाडू सरकारच्या मते कच्छातिवू बेटाचा परिसर व पाक खाडी ही परंपरागत मासेमारीची जागा असल्याने श्रीलंकेने ती विभागून वापरली पाहिजे. श्रीलंका भेटीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाला सिरिसेना यांच्यात या मुद्यावर चर्चा झाली असून, हा प्रश्न मच्छीमारांच्या रोजीरोटीशी संबंधित असल्याने मानवी दृष्टिकोन ठेवून तो सोडवावा, असे ठरले आहे.