शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

बांगलादेशात बोट अपघातात ४८ ठार

By admin | Updated: February 22, 2015 23:10 IST

बांगलादेशात रविवारी एका बोट अपघातात कमीत कमी ४८ जण मृत्यूमुखी पडले. क्षमतेहून अधिक प्रवासी असलेल्या या बोटीला धडक बसल्याने ती नदीत बुडाली

ढाका : बांगलादेशात रविवारी एका बोट अपघातात कमीत कमी ४८ जण मृत्यूमुखी पडले. क्षमतेहून अधिक प्रवासी असलेल्या या बोटीला धडक बसल्याने ती नदीत बुडाली. अपघातावेळी बोटीत सुमारे १५० प्रवासी होते. गेल्या १० दिवसांत दुसऱ्यांदा बांगलादेशात बोट बुडाल्याचा प्रकार झाला आहे.मानिकगंज जिल्ह्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दौलतदियाहून पटुरियाकडे बोट जात होती. एका मालवाहू बोटीला धडकून ती बुडाली. शिबालय येथील पोलीस स्टेशनचे प्रभारी रकीबुज्जमा यांच्या हवाल्याने वृत्त आहे की, बोट अपघातात कमीत कमी ४८ जण मृत्यूमुखी पडले. मृतांत सहा मुले आणि ११ महिलांचा समावेश आहे. त्यांचे मृतदेह पद्मा नदी पात्रातून बाहेर काढण्यात आले आहेत. नेहमीचीच बाब!सुरक्षा मानकांकडे दुर्लक्षामुळे बांगलादेशात बोट बुडण्याचे प्रकारही एक सर्वसाधारण बाब झाली आहे. अलीकडे १३ फेब्रुवारी रोजी एक बोट बुडाली होती. यात कमीत कमी पाच जण मृत्युमुखी पडले होते. (वृत्तसंस्था)