शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

लिबियात बोट उलटल्यानं ४०० जणांचा बुडून मृत्यू

By admin | Updated: April 15, 2015 04:01 IST

लिबियाहून इटलीकडे जाणारी बोट भर समुद्रात बुडाल्याने बोटीमधून प्रवास करणा-या ४०० जणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

ऑनलाइन लोकमत रोम, दि. १५ - लिबियाहून इटलीकडे जाणारी बोट भर समुद्रात बुडाल्याने बोटीमधून प्रवास करणा-या ४०० जणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. 'सेव्ह दी चिल्ड्रेन' नावाच्या एका सामाजिक संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, लिबियाहून अनधिकृतपणे स्थलांतरीत ५५० कामगारांना घेवून बोट इटलीकडे जात होती. परंतू ही बोट भूमध्यसागरजवळ येताच या बोटीला अपघात झाला व ही बोट बुडाल्यानं यामधून प्रवास करणा-या ४०० स्थलांतरीत कामगारांचा बुडून मृत्यू झाला आहे. या अपघातात बचावलेल्या १५० जणांना इटलीच्या दक्षिणी पोर्टवर आणण्यात आले आहे अशी माहिती देण्यात आली आहे. अशा घटना याआधीही सुध्दा घडल्या असून याआधी आफ्रिकामध्ये ५०० जणांचा बुडून मृत्यू झाला होता तर २०१४ मध्ये ४७ जणांना जलसमाधी मिळाली होती अशी माहिती जीनिव्हा स्थित असलेल्या व स्थलांतरासाठी काम करणा-या एका संस्थेने दिली.