शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

350 भारतीय मच्छिमारांची पाकिस्तान करणार रवानगी

By admin | Updated: May 25, 2017 00:09 IST

पाकिस्तानच्या सागरी सुरक्षा दलाने गेल्या 27 जानेवारीला पकडलेल्या एकूण 350 भारतीय मच्छिमारांना येथील न्यायलयाने दोषी ठरविले असून त्यांची

ऑनलाइन लोकमत

कराची, दि. 24 -  पाकिस्तानच्या सागरी सुरक्षा दलाने गेल्या 27 जानेवारीला पकडलेल्या एकूण 350 भारतीय मच्छिमारांना येथील न्यायलयाने दोषी ठरविले असून त्यांची पुन्हा भारतात रवानगी करण्याचा आदेश बुधवारी दिला.

जानेवारी महिन्यात 27 तारखेला पाकिस्तानच्या हद्दीत शिरून मासेमारी केल्याच्या आरोपावरून या सर्व भारतीय मच्छिमारांना पाकिस्तानच्या सागरी सुरक्षा दलाने अटक केली होती. त्यांनतर त्या सर्वांना मालिर येथील तुरुंगात ठेवण्यात आले होते.

दरम्यान, सर्व मच्छिमारांवर आरोप निश्चित करण्यासाठी येथील न्याय दंडाधिकारी सलमान अमजद सिद्दिकी यांनी तुरुंगात येऊन न्यायालय भरविले. यावेळी या सर्व मच्छिमारांनी न्याय दंडाधिका-यांसमोर आपला गुन्हा कबुल केला, असता सर्वांना दोषी ठरविले. तसेच, न्याय दंडाधिकाऱ्यांनी आरोपींनी आतापर्यंत भोगली तेवढी शिक्षा भरपूर झाली असे सांगून सर्व मच्छिमारांची रवानगी भारतात करण्याचा आदेश पाकिस्तानच्या सागरी सुरक्षा दलाला दिला आहे.