शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

इंडोनेशियन नागरिकांना ३० दिवसांचा फ्री व्हिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 04:53 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी इंडोनेशियाच्या नागरिकांना ३० दिवसांच्या फ्री व्हिसाची घोषणा केली.

जाकार्ता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी इंडोनेशियाच्या नागरिकांना ३० दिवसांच्या फ्री व्हिसाची घोषणा केली. इंडोनेशियाच्या नागरिकांनी त्यांचे मूळ असलेल्या देशाला भेट द्यावी व ‘नवा भारत’ अनुभवावा, असे निमंत्रणही त्यांनी दिले.तत्पूर्वी, इंडोनेशियात तीन चर्चेसवर नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा मोदी यांनी तीव्र निषेध केला व इंडोनेशियाने दहशतवाद्यांविरोधात सुरू केलेल्या लढाईत भारत त्याच्यामागे ठामपणे राहील, अशी ग्वाही दिली.इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर या देशांच्या दौऱ्यावर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे येथे आगमन झाले. येथील जाकार्ता कन्व्हेन्शन सेंटरमध्ये बुधवारी भारतीय समुदायाशी संवाद साधताना मोदी म्हणाले की, आमच्या देशांच्या नावांतच यमक आहे, असे नाही तर भारत आणि इंडोनेशियाच्यामैत्रीत सुरुवातीपासून विलक्षण अशी लय आहे. भारतातर्फे आम्ही इंडोनेशियाती नागरिकांना३० दिवसांच्या प्रवासासाठी विनामूल्य व्हिसा मंजूर करीत आहोत. तुमच्यापैकी अनेक जणआजवर कधीही भारतात आलेले नसावेत. भारतात प्रयागमध्ये पुढील वर्षी होणार असलेल्या भव्य कुंभमेळ््याला जरूर या, असे मी तुम्हाला निमंत्रण देत आहे.मशिदीला दिली भेटइंडोनेशियात आग्नेय अशियातील सर्वात मोठ्या इस्तिकलाल मशिदीला मोदी यांनी भेट दिली. त्यांच्यासोबत विडोडो होते. मशिदीला भेट देऊन आनंद झाल्याचे मोदी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले. इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर या देशांच्या दौºयावर मंगळवारी मोदी यांचे जाकार्तामध्ये आगमन झाले.अर्जुन विजय रथ : जाकार्ता शहरातील अर्जुन विजय रथ पुतळ््याला मोदी यांनी जोको विडोडो यांच्यासह भेट दिली. आठ अश्व ओढत असलेल्या या रथाचे सारथ्य श्रीकृष्ण करीत असून रथामध्ये अर्जुन धनुष्य व बाण घेऊन उभा आहे.स्मारकावर पुष्पचक्रइंडोनेशियाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण गमावलेल्यांना मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली. येथील कालिबाता नॅशनल हिरोज दफनभूमीत मोदी यांनी हुतात्म्यांसाठी पुष्पचक्र वाहिले. सैनिकी डावपेचांच्यादृष्टिने महत्वाच्या असलेली अंदमान आणि निकोबार बेटे आणि इंडोनेशियात व्यापार, पर्यटन व लोकांच्या एकमेकांशी थेट संपर्काला प्रोत्साहन देण्यासाठी उभय देशांनी विशेष कृती दल (एसटीएफ) स्थापन करण्याचे मान्य केले. नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांच्यात झालेल्या चर्चेनंतर प्रसिद्धीस दिलेल्या संयुक्त निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.गेल्या अडीच वर्षांत भारतात नऊ हजारांपेक्षा जास्त स्टार्टअपस्ची नोंदणी झाली आहे. इंडोनेशियात राहणाºया माझ्या मित्रांनो हे भारतात घडत आहे. कायदे तेच आहेत, अधिकारीही तेच, कार्यालयेही तीच, टेबल्स आणि खुर्च्याही त्याच. बदलले आहे ते फक्त सरकार आणि देश बदलतो आहे. - मोदीमृत्युमुळे दु:ख : जोको विडोडो यांच्याशी चर्चा झाल्यानंतर दिलेल्या निवेदनात मोदी म्हणाले की, मित्रांनो, इंडोनेशियातील नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांत निष्पाप नागरिकांच्या मृत्यूने मला दु:ख झाले आहे.