शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
2
इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...
3
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
4
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
5
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
6
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
7
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
8
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
9
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
11
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
12
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
13
Happy Teachers Day 2025: शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
14
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
15
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
16
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
17
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
19
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
20
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...

२१वे शतक आशियाचे - नरेंद्र मोदी

By admin | Updated: May 16, 2015 10:33 IST

२१ वे शतक आशियाचे असून भारत-चीनच्या नेतृत्वाखाली या शतकात जगाची प्रगती होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला.

ऑनलाइन लोकमत
शांघाय दि. १६ - २१ वे शतक आशियाचे असून भारत-चीनच्या नेतृत्वाखाली या शतकात जगाची प्रगती होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. शांघायमध्ये भारत-चीन बिझनेस फोरममध्ये बोलताना मोदींनी दोन्ही देशांतील व्यापा-यांमध्ये संपर्क व व्यापार वाढणे दोन्ही देशांच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक असल्याचे मतही व्यक्त केले. 
भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने बदलत असून जगभरातील व्यापा-यांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण केले जात आहे, असे ते म्हणाले. चीन व भारताने आर्थिक प्रगतीसाठी एकत्र  काम करणे ही काळाची गरज असून दोन्ही देशांना अनेक नवे मुक्काम गाठता येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जगासाठी उत्पादन करता यावे म्हणून 'मेक इन इंडिया' मोहीम सुरू केल्याचे सांगत भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या फोरम दरम्यान दोन्ही देशांदरम्यान २२ मिलियन डॉलर मूल्याच्या २१ करारांवर स्वाक्ष-या करण्यात आल्या.