शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
5
२ हेल्थ इन्शुन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
6
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
7
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
8
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
9
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
10
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
11
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
12
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
13
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
14
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
15
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
16
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
17
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
18
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
19
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
20
गावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी

२१वे शतक आशियाचे - नरेंद्र मोदी

By admin | Updated: May 16, 2015 10:33 IST

२१ वे शतक आशियाचे असून भारत-चीनच्या नेतृत्वाखाली या शतकात जगाची प्रगती होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला.

ऑनलाइन लोकमत
शांघाय दि. १६ - २१ वे शतक आशियाचे असून भारत-चीनच्या नेतृत्वाखाली या शतकात जगाची प्रगती होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. शांघायमध्ये भारत-चीन बिझनेस फोरममध्ये बोलताना मोदींनी दोन्ही देशांतील व्यापा-यांमध्ये संपर्क व व्यापार वाढणे दोन्ही देशांच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक असल्याचे मतही व्यक्त केले. 
भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने बदलत असून जगभरातील व्यापा-यांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण केले जात आहे, असे ते म्हणाले. चीन व भारताने आर्थिक प्रगतीसाठी एकत्र  काम करणे ही काळाची गरज असून दोन्ही देशांना अनेक नवे मुक्काम गाठता येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जगासाठी उत्पादन करता यावे म्हणून 'मेक इन इंडिया' मोहीम सुरू केल्याचे सांगत भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या फोरम दरम्यान दोन्ही देशांदरम्यान २२ मिलियन डॉलर मूल्याच्या २१ करारांवर स्वाक्ष-या करण्यात आल्या.