शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

चॅम्पियन्स ट्रॉफीद्वारे स्वत:ला पारखण्याची संधी - श्रीजेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 05:00 IST

भारतीय हॉकी संघाचा कर्णधार पी. आर. श्रीजेश याने आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीमुळे संघाला विश्वचषकाआधी स्वत:ला पारखण्याची संधी मिळेल, असे सांगितले.

बंगळुरू : भारतीय हॉकी संघाचा कर्णधार पी. आर. श्रीजेश याने आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीमुळे संघाला विश्वचषकाआधी स्वत:ला पारखण्याची संधी मिळेल, असे सांगितले. भारताचा १८ सदस्यीय संघ या स्पर्धेसाठी आज रात्री नेदरलँडच्या ब्रेडा येथे रवाना होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २३ जून ते एक जुलैदरम्यान खेळवली जाणार आहे.भारत आणि नेदरलँडशिवाय या स्पर्धेत अर्जेंटिना, पाकिस्तान, बेल्जियम आणि विद्यमान चॅम्पियन आॅस्ट्रेलियाचा संघ सहभागी होत आहे. ही स्पर्धा या वर्षाच्या अखेरीस भुवनेश्वर येथे होणाऱ्या विश्वचषकाआधी भारतासाठी कठोर परीक्षाच असेल.श्रीजेशने म्हटले, ‘सध्या आमचे लक्ष्य स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यावर आहे; परंतु विश्वचषकाआधी आम्ही अन्य संघाच्या तुलनेत कोणत्या स्थितीत आहे हे पारखण्याची चॅम्पियन्स ट्रॉफीद्वारे आम्हाला संधी मिळेल. चॅम्पियन्स ट्रॉफीत संस्मरणीय कामगिरी करू, याचा आम्हाला विश्वास आहे. एकापाठोपाठ एक सामने होणार आहेत आणि ही आव्हानात्मक स्पर्धा असेल.’ (वृत्तसंस्था)