शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

महिलेस विषारी द्रव पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 00:34 IST

औंढा तालुक्यातील लक्ष्मणनाईक तांडा येथे शेताच्या कामावर का येत नाहीस म्हणून एका महिलेस मारहाण करून जीवे मारण्याच्या उद्देशाने विषारी औषध पाजण्यात आले होते. ही घटना १ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता घडली होती. याप्रकरणी १८ जानेवारी रोजी कुरुंदा पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : औंढा तालुक्यातील लक्ष्मणनाईक तांडा येथे शेताच्या कामावर का येत नाहीस म्हणून एका महिलेस मारहाण करून जीवे मारण्याच्या उद्देशाने विषारी औषध पाजण्यात आले होते. ही घटना १ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता घडली होती. याप्रकरणी १८ जानेवारी रोजी कुरुंदा पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.औंढा तालुक्यातील लक्ष्मण नाईक तांडा येथील फियार्दीची पत्नी सौ वनिता संतोष राठोड (३२) यास आरोपींनी संगनमत करून तू आमच्या शेताच्या कामावर का येत नाहीस तुज्या मुलीला पण का पाठवत नाहीस असे म्हणून गैरकायद्याची मंडळी जमवून लाथा-बुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. जीवे मारण्याची धमकी देत वनिता राठोड यांना विषारी द्रव्य पाजवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सदर घटना १ जानेवारी रोजी ८ वाजेच्या सुमारास घडली.वनिता राठोड यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना वसमत व नांदेड येथे उपचार करून मुंबई येथे उपचारासाठी हलविण्यात आले. भोईवाडा पोलीस ठाणे मुंबई येथून फिर्यादीचा जवाब कुरुंदा ठाण्यात पाठविण्यात आला. फिर्यादी संतोष राठोड याच्या तक्रारीवरून कुरुंदा पोलीस ठाण्यात आरोपी रंगनाथ चव्हाण, कासुबाई चव्हाण, विनोद चव्हाण, वंदना चव्हाण, आशाबाई चव्हाण, सर्व रा. लक्ष्मणनाईक तांडा यांच्याविरुद्ध विविध कमलान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.घटनास्थळी डीवायएसपी भरत मुदीराज, सपोनि शंकर वाघमोडे, बीट जमादार अशोक कांबळे, फकरोदीन सिद्दिकी, आदींनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. तपास सपोनि शंकर वाघमोडे हे करीत आहेत. या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांकडून आरोपीची शोध मोहीम सुरू असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Hingoli policeहिंगोली पोलीसCrime Newsगुन्हेगारी