शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

आजरसोंडा येथील ग्रामस्थांना शिधापत्रिकांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:32 IST

औंढा नागनाथ तालुक्यातील आजरसोंडा येथील ५० ते ६० नागरिकांना नवीन शिधापत्रिका मिळत नसल्याने शासकीय योजनांपासून वंचित रहावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजवळा बाजार : औंढा नागनाथ तालुक्यातील आजरसोंडा येथील ५० ते ६० नागरिकांना नवीन शिधापत्रिका मिळत नसल्याने शासकीय योजनांपासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे सदर नागरिकांना प्रशासनाच्या वतीने शिधापत्रिकांचे वाटप करण्यात यावे, यासाठी आज ग्रामस्थांच्या वतीने औंढा नागनाथ येथील तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.आजरसोंडा येथील ग्रामस्थांनी आॅक्टोबर २०१६ मध्ये नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज सादर केले होते. यामध्ये नवीन नावे समाविष्ट करणे, मयतांची नावे वगळणे शिवाय स्थलांतरित झालेल्यांची नावे कमी करणे आदींचा समावेश आहे.परंतु, अद्यापपर्यंत तहसील विभागाकडून शिधापत्रिका मिळाल्या नसल्यामुळे नागरिकांना शासकीय योजनांपासून वंचित रहावे लागत आहे. पुरवठा विभागाने याकडे लक्ष देऊन सदर नागरिकांना नवीन शिधापत्रिका देण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. निवेदनावर राष्टÑवादी तालुका युवाध्यक्ष आदित्य आहेर, कुंडलिक कदम, कल्याण राखोंडे, संजय आहेर, दिलीप राखोंडे आदींच्या स्वाक्षºया आहेत.