शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सर्पमित्रांनी पकडले एकाच दिवसात बारा साप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:20 IST

हिंगोली : पावसाळ्याचे दिवस आणि वातावरणातील बदलामुळे साप बाहेर येऊ लागले आहेत. मंगळवारी शहरातील ६ नगरांमध्ये सर्पमित्रांनी १२ साप ...

हिंगोली : पावसाळ्याचे दिवस आणि वातावरणातील बदलामुळे साप बाहेर येऊ लागले आहेत. मंगळवारी शहरातील ६ नगरांमध्ये सर्पमित्रांनी १२ साप पकडून वन विभागाकडे सुपूर्द केले.

दोन-तीन दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून, पाऊसही चांगला पडत आहे. गर्मी जास्त प्रमाणात झाल्यामुळे साप बिळातून बाहेर येऊ लागले आहेत. १५ जून रोजी शहरातील ६ नगरांमधून सर्पमित्रांना कॉल येताच सर्पमित्रांनी क्षणाचाही विलंब न लावता त्या नगरांकडे धाव घेतली. शहरातील यशवंतनगर येथे २ मणियार, १ दिवड, आदर्श महाविद्यालय परिसर १ धामण, १ मणियार, सावरकरनगर २ दिवड, सरस्वतीनगर २ दिवड, नारायणनगर १ दिवड, विद्यानगर १ दिवड, १ कुकरी असे साप पकडले. या पकडलेल्या सापांबाबत वन विभागाला कळविले असून, त्यांच्या सल्ल्यानुसार साप जंगलात नेवून सोडण्यात येणार असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले.

सापांना मारू नये...

पावसाळ्याचे दिवस असल्याने साप बाहेर येणे साहजिक आहे. तेव्हा नागरिकांनी लहान - मोठ्या सापांना मारू नये. लगेच सर्पमित्रांना किंवा वन विभागाला कळवावे, असे आवाहन सर्पमित्र मुरलीधर कल्याणकर, ओम जाधव यांनी केले आहे. फाेटाे आहे.