शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

दुष्काळी मदतीसाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 23:30 IST

हमीभावाची खात्री, नांगरणी ते कापणीची कामे मग्रारोहयोतून करावी, शेतमजूरांना पेन्शन द्यावे आणि दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, असे ठराव घेण्यात आल्याची माहिती भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष ज्ञानोबा मुंढे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : हमीभावाची खात्री, नांगरणी ते कापणीची कामे मग्रारोहयोतून करावी, शेतमजूरांना पेन्शन द्यावे आणि दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, असे ठराव घेण्यात आल्याची माहिती भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष ज्ञानोबा मुंढे यांनी दिली.हिंगोली येथील केमिस्ट भवनात २० आॅक्टोबर रोजी भाजपच्या किसान मोर्चाची कार्यकारिणी बैठक झाली. आज विश्रामगृहावर मुंढे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आ. तान्हाजी मुटकुळे, माजी खा. शिवाजी माने, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, गणेश बांगर, फुलाजी शिंदे आदी उपस्थित होते.मुंढे म्हणाले, राज्यात दुष्काळाचे चित्र गंभीर आहे. किसान मोर्चातर्फे शासनाकडे विविा उपाययोजनांसाठी मागणी करण्यात येणार आहे. यंदा शेतकºयांना लावडखर्च निघेल एवढेही उत्पादन झाले नाही. शिवाय भविष्यात लागवड करणेही अवघड आहे. त्यामुळे शेतीतील नांगरणी, कोळपणीसह कापणीपर्यंतच्या सर्व कामांना मग्रारोहयोतून मजूरी देण्याची मागणी करणार आहोत. शेतीमाल हमीभावाने खरेदीची सक्ती अथवा शासकीय खरेदी केंद्र सुरु करावेत, शेतमजूरांना पेन्शन द्यावी, अशी मागणीही करणार असल्याचे सांगितले. यावेळी सिंचन प्रश्नाचा मुद्दाही पत्रकांरानी विचारला. त्यावर आ. मुटकुळे यांनी १५ हजार हेक्टरच्या अनुशेषातील कामे होणार असल्याचे सांगितले. तर याला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण विरोध करीत असल्याने त्यांचा निषेध व्यक्त केला. चव्हाण हे माजी मुख्यमंत्री राहिले. त्यांनी लहान जिल्ह्यांचाही विचार केला पाहिजे, असे सांगून जयप्रकाश दांडेगावकर यांच्याशीही यावर चर्चा केल्याचेही सांगितले.

टॅग्स :HingoliहिंगोलीPoliticsराजकारण