शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

दहावीत हिंगोली जिल्हा विभागात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:24 IST

दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात नियमितच्या १५ हजार ४५५ मुलांनी नोंदणी केली होती. यापैकी १५ हजार ४५४ जण प्रविष्ट झाले, तर ...

दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात नियमितच्या १५ हजार ४५५ मुलांनी नोंदणी केली होती. यापैकी १५ हजार ४५४ जण प्रविष्ट झाले, तर १५ हजार ४४८ जण उत्तीर्ण झाले. नियमितचा निकाल ९९.९६ टक्के लागला आहे. यामध्ये पाच जिल्ह्यांत बीडसह संयुक्त दुसऱ्या स्थानी जिल्हा आहे. हिंगोली जिल्ह्यात पुनर्परीक्षार्थींच्या ८७४ जणांची नोंदणी झाली होती. यापैकी ८७३ जण प्रविष्ट झाले, तर ७५७ जण उत्तीर्ण झाले. जिल्ह्याचा निकाल ८६.७१ टक्के लागला. यात जिल्हा अव्वल आहे. यामुळेच सर्वसाधारण निकालात जिल्हा पाचही जिल्ह्यांमध्ये अव्वल ठरला आहे.

मुले व मुली पहिल्यांदाच समान

हिंगोली जिल्ह्यात दहावीला ८,३७१ मुले, तर ७,०८३ मुली परीक्षेला बसल्या होत्या. यापैकी ८,३६८ मुले, तर ७,०८० मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. चार मुले तर तीन मुली अनुत्तीर्ण झाल्या. एरवी मुलांच्या अनुत्तीर्णतेचे प्रमाण तुलनेत खूप जास्त असते. मात्र, पहिल्यांदाच ते जवळपास सारखेच आहे. पुनर्परीक्षार्थींमध्येही ६५० मुले, तर २२३ मुली होत्या. यापैकी ५६७ मुले, तर १९० मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. येथे मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८७.२३, तर मुलींचे ८५.२० टक्के आहे.

७,४९५ जण विशेष प्रावीण्यात उत्तीर्ण

हिंगोली जिल्ह्यात विशेष प्रावीण्यात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ७,४९५ एवढी आहे, तर प्रथम श्रेणीत ७,३६२, द्वितीय श्रेणीत ५८२, तर फक्त ९ विद्यार्थी काठावर उत्तीर्ण झाले आहेत. रिपीटरमध्ये मात्र २ प्रावीण्यात, २० प्रथम श्रेणीत, ४५ द्वितीय श्रेणीत, तर ६८९ जण काठावर उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे रिपीटरर्सनी केवळ उत्तीर्ण होण्याची भूमिका बजावल्याचे दिसत आहे.