शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

आजपासून घरगुती वीजबिल वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 00:07 IST

जिल्ह्यात पाणीपुरवठा योजना व पथदिव्यांची थकबाकी न भरल्याने या दोन्हींच्या जोडण्या महावितरणने तोडण्याची मोहीम आधीच हाती घेतली होती. आता घरगुती वीजबिल वसुलीची मोहीम मंगळवारी सुरू होणार असून थकबाकीदारांची जोडणी तोडली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात पाणीपुरवठा योजना व पथदिव्यांची थकबाकी न भरल्याने या दोन्हींच्या जोडण्या महावितरणने तोडण्याची मोहीम आधीच हाती घेतली होती. आता घरगुती वीजबिल वसुलीची मोहीम मंगळवारी सुरू होणार असून थकबाकीदारांची जोडणी तोडली जाणार आहे.महावितरणने सर्वांत आधी कृषीपंपांची वसुली मोहीम ऐन रबी हंगामाच्या तोंडावर हाती घेतली होती. त्यामुळे शेतकºयांना सोयाबीनला भाव नसतानाही ते विकून थकबाकी भरावी लागली होती. त्यातही पाच ते सहा कोटीच वसूल झाले होते. त्यानंतर पुन्हा महावितरणने वसुलीसाठी आदेश दिल्यानंतरही काम होत नसल्याने काही वरिष्ठ अधिकाºयांवरच कारवाईचा बडगा उगारला. त्याचा परिणाम म्हणून आता पुन्हा पाणीपुरवठा, पथदिवे, उद्योगांची थकबाकी वसूल करण्यासाठी मोहीम सुरू केली होती. मागील चार-पाच दिवसांपासून यावरून रणकंदन सुरू आहे. पथदिवे व पाणीपुरवठा योजनांची मिळून जिल्ह्यात जवळपास ८६ कोटींची थकबाकी आहे. कळमनुरी, सेनगावची पाणीपुरवठ्याची वीज जोडली. मात्र सगळीकडे पथदिवे बंद असल्याने शहरे व गावे अंधारात आहेत. अनेक पाणीपुरवठा योजनाही बंदच आहेत. त्यातच आता घरगुती वापराच्या एक लाख ३ हजारपैकी जवळपास ७0 हजार ग्राहकांकडे थकबाकी असल्याने सर्व अभियंते व कर्मचाºयांची वसुलीसाठी पथके नेमली आहेत. ३0 कोटी रुपये थकबाकी असून थकबाकी न भरल्यास थेट जोडणी तोडण्यास आदेशित केले आहे. त्यामुळे आता घरेही अंधारात बुडण्याची भीती आहे.कळमनुरी : अनेक गावांत पाणीटंचाईकळमनुरी : महावितरणची पाणीपुरवठा, पथदिव्यांची न.प.व ग्रामपंचायतीकडे १९ कोटी ५२ लाखांची थकबाकी असून वसुलीसाठी जोडण्या तोडल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता अनिल जीवनांनी यांनी दिली. १५ दिवसांपूर्वीच नोटिसा दिल्या होत्या. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने न.प. २५ गाव पाणीपुरवठामोरवाडी व १६३ नळ योजनेची वीज कनेक्शन तोडले आहे. न.प.च्या पाणीपुरवठ्याचे वीज कनेक्शन जोडले आहे. येत्या दोन दिवसांत त्यांची थकबाकी वसूल होणार आहे. कळमनुरी शहरासह ग्रामपंचायती मिळून १७० पथदिव्यांचे वीज कनेक्शन आहे.कळमनुरी तालुक्यात पथदिव्याचे वीज कनेक्शन महावितरणने तोडले आहे. या पथदिव्याची ११ कोटी ८१ लाख ९३ हजार रुपयाची थकबाकी आहे. ९९ पथदिव्याचे कनेक्शन तोडण्यात आले आहे.