शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

माझे दु:ख कोणाला सांगू?- सुभाष वानखेडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 00:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : खा.राजीव सातव यांनी उमेदवारी नाकारली अन् मला दिली. त्यामुळे कार्यकर्त्यांना खूप दु:ख झाले. मीही ...

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : खा.राजीव सातव यांनी उमेदवारी नाकारली अन् मला दिली. त्यामुळे कार्यकर्त्यांना खूप दु:ख झाले. मीही मागील चार-पाच दिवसांपासून हेच ऐकतोय. अशा स्थितीत माझे दु:ख कुणाला सांगू, असा सवाल काँग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडे यांनी उपस्थित केला.येथील एका रिसॉर्टमध्ये काँग्रेसचा मेळावा झाला. खा.राजीव सातव यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व नियोजनासाठी ही बैठक होती. मात्र या बैठकीचा सूर नियोजनापेक्षा सातव यांनी उमेदवारी नाकारल्याने दु:ख व्यक्त करण्याचा अन् कार्यकर्त्यांना स्वत:च्या भवितव्याच्या लागलेल्या चिंतेचाच होता. त्यातही संतोष राजेगोरेसारख्या एखाद्याने गटबाजीवर भाष्य करण्याचे धाडस दाखवले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांनी आवाहन केल्यामुळे काँग्रेसची एकसंघ बैठक असल्याचा समज होता. मात्र या बैठकीला केवळ खा.सातव समर्थकच उपस्थित असल्याचे दिसले. माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर, माजी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्यासह त्यांच्या गटाचा कोणीही सदस्य उपस्थित नव्हता. जेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीतील सर्वजण एकदिलाने लढले तेव्हाच सेनेचा पराभव झाला, याचा साक्षीदार स्वत: असल्याचे सांगत वानखेडे यांनी विजयासाठी काँग्रेस-राष्टÑवादीने एकत्र लढण्याचे आवाहन केले.दरम्यान, ही बैठक राजकीय चर्चेचा विषय ठरत असून समाज माध्यमावर काहींनी त्याला हवा दिली.ते कामानिमित्त बाहेर -वानखेडेयाबाबत माजी खा.सुभाष वानखेडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता माजी आ.गोरेगावकर व जवळगावकर हे दोघेही कामानिमित्त दुसरीकडे होते. काल जवळगावकर तर आज गोरेगावकर यांच्यासोबतही कार्यक्रम झाले, असे त्यांनी सांगितले.गुजरातचे प्रभारी असल्याने व तेथे दहापेक्षा जास्त खासदार निवडून आणण्यासाठी हिंगोलीत लढत नसल्याचे सातव यांनी जाहीर करूनही त्यांनी रणांगण सोडल्याचा प्रचार शिवसेनेकडून होत आहे. आज पुन्हा या बैठकीत त्यांनी माझ्या एका खासदारकीपेक्षा दहा खासदार निवडून येणे पक्षासाठी जास्त महत्त्वाचे आहे. मी पुढील पाच वर्षे कोणतीच निवडणूक न लढता पक्षकार्य करणार आहे, असे त्यांनी सांगितले. तर आगामी विधानसभाही डोक्यात नाही. अनेक खासदार-आमदार तयार करता यावेत, ही भूमिका असल्याचेही सातव म्हणाले.सातव भावी मुख्यमंत्री - वानखेडेउमेदवार सुभाष वानखेडे यांनी अशोकराव चव्हाण यांचे नाव घेताना माजी मुख्यमंत्री असा उल्लेख केला. तर खा.राजीव सातव यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करताच मोठी घोषणाबाजी झाली.

टॅग्स :hingoli-pcहिंगोलीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक