शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

शिक्षकांनो, मुख्यालयी राहा अन् जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:28 IST

काही शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याचे निदर्शनास आल्यानेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत. जिल्ह्यात कोरोना आजाराचा संसर्ग वाढतच चालला ...

काही शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याचे निदर्शनास आल्यानेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत. जिल्ह्यात कोरोना आजाराचा संसर्ग वाढतच चालला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. या काळात शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सर्व व्यवस्थापन, माध्यमाच्या शिक्षकांनीही आपले कामकाज ऑनलाइन, वर्क फ्रॉम होम या तत्त्वावर करावे, या काळात शिक्षकांनी मुख्यालय सोडू नये, तसेच कोरोनाकाळात दिलेली जबाबदारी विहित कालावधीत पार पाडाव्यात, संचारबंदी काळात मुख्यालय विनापरवानगी सोडू नये, अत्यावश्यक सेवेसाठी भ्रमणध्वनी बंद करू नये, मुख्याध्यापकांनी यू-डायस, शाळासिद्धी, स्वाध्याय, आधार नोंदणी तसेच वरिष्ठ स्तरावरून निर्देशित, निश्चित केलेली कामे वेळेत पूर्ण करावीत, कोणत्याही परीक्षेबाबत शासनस्तरावरून प्राप्त सूचनांचे पालन कराावे, आवश्यकता असल्यास शाळेत प्रवेश करताना कोरोनाबाबतीत नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांमुळे आदेश

जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाकाळात शिक्षकांची मदत व्हावी, यासाठी ग्रामपातळीवर कोरोनाविषयक कामांच्या काही जबाबदाऱ्या शिक्षकांवर सोपविल्या आहेत, मात्र त्याचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले होते. एकतर शिक्षक शाळेतही येण्यास टाळाटाळ करीत असून, दुसरीकडे हा प्रकार घडत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी जि.प.ला याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत हे आदेश काढले आहेत.