शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र
2
इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...
3
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
4
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
5
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
6
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
7
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
8
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
9
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
10
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
12
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
13
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
14
Happy Teachers Day 2025: शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
15
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
16
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
17
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
18
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
20
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

शिक्षकांचा ‘प्रभाव’ पुढच्या पिढीपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 00:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : ज्याचा वर्ग कोणी चुकवतच नाही, तोच चांगला शिक्षक होय. शिक्षकाचा प्रभाव पुढच्या पिढीपर्यंत असतो. ...

ठळक मुद्देहिंगोली : ‘अक्षरपथ’ प्रकाशन सोहळा थाटात

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : ज्याचा वर्ग कोणी चुकवतच नाही, तोच चांगला शिक्षक होय. शिक्षकाचा प्रभाव पुढच्या पिढीपर्यंत असतो. चांगले शिक्षक बनण्यासाठी फार परिश्रम घ्यावे लागतात, ते प्रत्येकाला जमणे अशक्य आहे, मात्र यासाठी प्रत्येकानी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन स्वारातीमचे माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांनी हिंगोली येथील शिवाजी महाविद्यालयात २१ डिसेंबर रोजी आयोजित ‘अक्षरपथ’ प्रकाशन सोहळ्यात केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक भ. मा. परसवाळे होते. यावेळी शिक्षण सभापती भैय्या देशमुख, जि.प.सदस्य अंकुशराव आहेर, कवी विलास वैद्य, शिक्षणाधिकारी दीपक चवणे, अशोक अर्धापूरकर, मंदाताई पवार यांची उपस्थिती होती. डॉ. वाघमारे यांनी प्रथम शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांच्या शैक्षणिक जीवन-कार्याच्या प्रवासाबद्दल माहिती दिली. तसेच अक्षरपथ पुस्तकातील निवडक वाक्यांचे स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, प्रत्येकाची कथा इतिहास असतो, जीवनात ज्या काही चांगल्या गोष्टी असतील त्या आत्मकथेत असायला हव्यात.शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, अनेक महापुरुषांनी शिक्षणाचे महत्त्व समाजासमोर मांडले आहे. महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांचे शिक्षणाबद्दलचे विचार त्यांनी सांगितले. ‘आत्मकथा’ नेमकी कशी असते, त्यात कुठला इतिहास दडलेला असतो, या विषयावर डॉ. वाघमारे यांनी प्रकाश टाकला.