शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

शिक्षकांचा ‘प्रभाव’ पुढच्या पिढीपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 00:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : ज्याचा वर्ग कोणी चुकवतच नाही, तोच चांगला शिक्षक होय. शिक्षकाचा प्रभाव पुढच्या पिढीपर्यंत असतो. ...

ठळक मुद्देहिंगोली : ‘अक्षरपथ’ प्रकाशन सोहळा थाटात

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : ज्याचा वर्ग कोणी चुकवतच नाही, तोच चांगला शिक्षक होय. शिक्षकाचा प्रभाव पुढच्या पिढीपर्यंत असतो. चांगले शिक्षक बनण्यासाठी फार परिश्रम घ्यावे लागतात, ते प्रत्येकाला जमणे अशक्य आहे, मात्र यासाठी प्रत्येकानी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन स्वारातीमचे माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांनी हिंगोली येथील शिवाजी महाविद्यालयात २१ डिसेंबर रोजी आयोजित ‘अक्षरपथ’ प्रकाशन सोहळ्यात केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक भ. मा. परसवाळे होते. यावेळी शिक्षण सभापती भैय्या देशमुख, जि.प.सदस्य अंकुशराव आहेर, कवी विलास वैद्य, शिक्षणाधिकारी दीपक चवणे, अशोक अर्धापूरकर, मंदाताई पवार यांची उपस्थिती होती. डॉ. वाघमारे यांनी प्रथम शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांच्या शैक्षणिक जीवन-कार्याच्या प्रवासाबद्दल माहिती दिली. तसेच अक्षरपथ पुस्तकातील निवडक वाक्यांचे स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, प्रत्येकाची कथा इतिहास असतो, जीवनात ज्या काही चांगल्या गोष्टी असतील त्या आत्मकथेत असायला हव्यात.शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, अनेक महापुरुषांनी शिक्षणाचे महत्त्व समाजासमोर मांडले आहे. महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांचे शिक्षणाबद्दलचे विचार त्यांनी सांगितले. ‘आत्मकथा’ नेमकी कशी असते, त्यात कुठला इतिहास दडलेला असतो, या विषयावर डॉ. वाघमारे यांनी प्रकाश टाकला.