शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

‘सॅम्पल’च्या नावाने घेतात २ किलो तूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 00:54 IST

नाफेडने सुरु केलेल्या खरेदी केंद्रावर प्रत्येक वेळी नव- नवीन बाबी समोर येत आहेत. आता तर चक्क सॅम्पलच्या नावाखाली १०० ग्रॅमऐवजी २ किलो तुरी काढून घेण्यात येत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : नाफेडने सुरु केलेल्या खरेदी केंद्रावर प्रत्येक वेळी नव- नवीन बाबी समोर येत आहेत. आता तर चक्क सॅम्पलच्या नावाखाली १०० ग्रॅमऐवजी २ किलो तुरी काढून घेण्यात येत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येत आहेत.नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर प्रत्येक वेळी वेगवेगळे फंडे वापरुन शेतकºयांची आर्थिक लूट करण्याचा प्रकार सुरु आहे. पूर्वी खरेदी विक्री संघाकडे तूर खरेदी असतानाही गोंधळ होता. आता बाजार समितीकडे खरेदी आली तर एवढ्या दिवसांनंतर पुन्हा ओरड सुरू झाली. तूर खरेदी करत असलेल्या बारदान्याचे वजन ६०० ते ६५० ग्रॅम असल्याने ५० किलो तुरीच्या कट्यामागे ६०० किंवा ६५० ग्रॅम तूर घेणे गरजेचे असते; परंतु येथे सर्रासपणे ५० किलो ९०० ग्रॅम घेण्याचा सपाटा सुरु आहे. एका कट्ट्यामागे शेतक-यांची जवळपास २०० ते २५० ग्रॅम तूर जास्त घेतली जात आहे. अशी एका दिवसातून जेवढे क्ंिवटल तूर खरेदी होते, तेवढ्यात प्रतिक्ंिवटल अर्धाकिलो तरी जास्त माल जातो. बाजार समितीला प्रतिक्विंटल तूर खरेदीमागे एक ते दिड रुपये कमिशन नियमाने दिले जाते. याच कमिशनमधून सर्व खर्चाचे नियोजन करणे अपेक्षित असते. मात्र येथे तसे न होता तूर जास्तीची तूर घेवून शेतकºयांवरच हा भार टाकला जात असल्याचा आरोप होत आहे. शिवाय या ठिकाणी हमाली व मापाईच्या नावाखाली ३० रुपये घेतले जात आहेत. यात हमाली १८ ते २० रुपये दिली जाते तर मापाई प्रतिक्विंटलला साडेतीन रुपये. यातून सर्व खर्च वगळता प्रतिक्विंटल ६ ते ७ रुपये जास्त घेतले जात असल्याचे म्हणने आहे. तर मुख्य बाब म्हणजे येथे ३० जानेवारी ते ७ फेब्रुवारीपर्यंतच आॅनलाईन नोंदणी झालेली असली तरीही नंतर कागदपत्रे घेऊन आलेल्या शेतकºयांची नोंदणीच झालेली नसल्याचे समोर आले. अजून ८०० ते ९०० शेतकºयांची नोंद बाकी आहे.हिंगोली : आॅनलाईन नोंदणीही वाºयावरहिंगोलीतील बाजार समितीमध्ये तूर विक्री करण्यासाठी शेतकºयांना सर्व प्रथम आॅनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणी असेल तरच त्या शेतकºयाची तूर खरेदी केली जात आहे. त्यामुळेच नियमाने तूर खरेदी करण्यासाठी शेतकरी कागदपत्रे घेऊन नोंदणी कक्षाजवळ जात आहेत. तर तेथेकोणीच हजर राहत नाही. राहिलेच तर कागदपत्रे घेऊन नोंदणीविना फेकून दिले जात आहेत. त्यामुळे नोंदणी न झालेल्या शेतकºयांना पुन्हा नोंदणी करणे अडचणीचे ठरणार आहे. यावर वरिष्ठांचा अंकुशच नसल्याने हे प्रकार घडत आहेत.वखार महामंडळाच्या गोदामात तूर नेल्यानंतर अडचण निर्माण होऊ नये म्हणून तूर खरेदी करताना तुरीचे १०० ग्रॅम सॅम्पल घेतले जाते. मात्र जास्तीचे घेतल्याची तक्रार असल्यास चौकशी करू, असे सचिव पाटील यांनी सांगितले.