शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

सरपंचांच्या अपात्रतेला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 23:12 IST

औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील सरपंच नंदाबाई ठोंबरे यांच्या अपात्रतेला ग्रामविकासमंत्री पंकजा मुंढे यांनी स्थगिती दिली आहे. मागील काही दिवसांपासून या गावात तापलेल्या राजकारणामुळे ग्रामस्थ मात्र हैराण आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील सरपंच नंदाबाई ठोंबरे यांच्या अपात्रतेला ग्रामविकासमंत्री पंकजा मुंढे यांनी स्थगिती दिली आहे. मागील काही दिवसांपासून या गावात तापलेल्या राजकारणामुळे ग्रामस्थ मात्र हैराण आहेत.शिरडशहापूर येथील सरपंच नंदाबाई ठोंबरे यांनी उपसरपंचांची निवड केली नसल्याचा आरोप करुन त्याविरोधात अप्पर आयुक्तांकडे दाद मागण्यात आली होती. त्यात विस्तार अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार अप्पर आयुक्तांनी ठोंबरे यांच्या अपात्रतेवर शिक्कामोर्तब केले होते. विशेष म्हणजे त्यानंतर गावात मिरवणूक, आतषबाजीचे प्रकारही घडले. यामुळे गावातील टोकाच्या राजकारणाची प्रचिती येते. आजी-माजी जि.प.सदस्यांचे गट हे राजकारण खेळत आहेत. मात्र एकमेकांना मात देण्यात हे प्रकरण पार मंत्रालयापर्यंत पोहोचले आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंढे यांच्याकडे क.३९(३) नुसार अपील दाखल केले आहे. प्रस्तुत प्रकरणात विभागीय आयुक्तांच्या २५ सप्टेंबर २0१८ रोजीच्या आदेशाला पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती आदेश दिल्याचे पत्र अवर सचिव नीला रानडे यांनी १२ आॅक्टोबर रोजी काढले आहे. तर सुनावणीची तारीख लवकरच कळविण्यात येईल, असे म्हटले आहे.जाणीवपूर्वक त्रास-ठोंबरेमी जनतेतून निवडून आलेली सरपंच आहे. मात्र आदिवासी व महिला असल्याने जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. मी सीईओ, बीडीओंना चार ते पाचवेळा भेटले. आमच्या गावातील ग्रामसेविकेच्या अपहाराची तक्रार केली. परंतु त्याची चौकशी न करता माझ्याविरुद्धच चुकीचे अहवाल दिले. विरोधकांनी मला मारण्याचा प्रयत्न केला. त्याची कुरुंदा पोलिसांत तक्रारही दिली. गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. कर्मचाºयांचा पगार नाही, ग्रामसेविकेचे लक्ष नाही. प्रशासन त्यांना साथ देत आहे. यापुढे गावाच्या विकासात अडथळा निर्माण केल्यास आदिवासी समाजाच्या संघटनांमार्फत आंदोलनाचा इशारा दिला.

टॅग्स :HingoliहिंगोलीCourtन्यायालय