शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अंधश्रध्दा ‘विकास’ विरोधी असतात- बावगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 00:23 IST

अंधश्रद्धा विकास विरोधी असतात, अंधश्रद्धेमुळेच देशाचा विकास खुंटतो त्यामुळे प्रत्येकांनी वैज्ञानिक दृष्टिकोण स्विकारावा अशी माहिती महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे यांनी २३ डिसेंबर रोजी व्याख्यानात दिली.

ठळक मुद्देअंधश्रद्धा निर्मुलन समिती : ढोंगी बुवा-बाबांपासून दूर रहा, विज्ञानाची कास धरा

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : अंधश्रद्धा विकास विरोधी असतात, अंधश्रद्धेमुळेच देशाचा विकास खुंटतो त्यामुळे प्रत्येकांनी वैज्ञानिक दृष्टिकोण स्विकारावा अशी माहिती महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे यांनी २३ डिसेंबर रोजी व्याख्यानात दिली.महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मुलन समिती हिंगोली शाखेच्या वतीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती हॉल येथे बावगे यांचे व्याख्यान घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयाजी पाईकराव होते. यावेळी नंदकिशोर तोष्णीवाल, खंडेराव सरनाईक, अशोक अर्धापुरकर, दिवाकर माने, अशोक एंगडे, सम्राट हाटकर, कºहाळे, प्रकाश इंगोले, गजानन कुटे, अ‍ॅड. साहेबराव सिरसाट, रावण धाबे, प्रशांत बोडखे, रमेश इंगोले आदी उपस्थित होते. समितीच्या संघटनात्मक दौºयानिमित्त माधव बावगे हिंगोली येथे आले होते. पुढे बोलताना बावगे म्हणाले नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश खुनाची मालीका सुरूच आहे. मात्र आरोपींना अटक केली जात नाही हे संशयास्पद आहे. दाभोळकरांचा खुन करणारे भित्रे आहेत. त्यांनी पाठीमागुन गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. परंतु मारेकºयांचा भ्रमनिराश झाला, कारण दाभोळकरांच्या मृत्यूनंतरही संघटनेचा अंधश्रध्दा निर्मुलनचा लढा अखंड चालू आहे. संघटनेमार्फत राज्यभरात एकोपा निर्माण करून सामाजिक चळवळ उभी केली जात आहे. संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी निर्भयपणे काम करीत असून वैज्ञानाची बिजे रोवत आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले.विज्ञानाच्या प्रयोगाने नागरिक थक्कमाधव बावगे यांनी कार्यक्रमात विविध प्रयोग करून दाखवत, बुवा-बाबा कशाप्रकारे चमत्कार करतात व फसवितात, त्याचे प्रात्येक्षिक दाखविले. विज्ञानाच्या चमत्काराने मात्र कार्यक्रमातील नागरिक थक्क झाले होते. त्यानंतर बावगे यांनी विज्ञानाच्या मदतीने कसे प्रयोग करतात हे समजावून सांगितले. यावेळी मार्गदर्शन करताना बावगे म्हणाले माणसातल्या मनातील भीती दूर करून त्यांच्यातील आत्मविश्वास जागा करण्याचे काम अंनिसतर्फे केले जात आहे. यामध्ये सर्वांनी एकोप्याने सहभागी होऊन चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.