शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

विद्यार्थी अवस्था हा जीवनाचा पाया होय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:53 IST

सेनगाव : मानवी जीवनात विद्यार्थी अवस्था ही पूर्वांग आहे. ही अवस्था चांगली आणि कर्तव्यदक्ष रितीने पार पाडली तरच आयुष्याच्या ...

सेनगाव : मानवी जीवनात विद्यार्थी अवस्था ही पूर्वांग आहे. ही अवस्था चांगली आणि कर्तव्यदक्ष रितीने पार पाडली तरच आयुष्याच्या उत्तरंगात सुख, समाधान आणि आनंद प्राप्त होतो. विद्यार्थी अवस्था खऱ्या अर्थाने जीवनाचा पाया असल्याने हा पाया अधिक भक्कम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प. पू. मुनिश्री १०८ अक्षयसागर महाराज यांनी केले.

महाविर दिगंबर जैन मंदिर शिलान्यास दोन दिवसीय कार्यक्रमासाठी २७ जानेवारी रोजी प. पू. अक्षयसागर महाराज आले असता, भाविकांच्या प्रवचन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी विद्यार्थी जीवन आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी मुनिश्री अक्षयसागर म्हणाले, प्रत्येक मनुष्याची ओळख ही त्याचातील गुणांद्वारे केली जाते. विद्यार्थांकडे जिज्ञासू वृत्ती असली पाहिजे. गुरूविषयी निष्ठा असावी, जिज्ञासा, आत्मविश्वास व दृढ संकल्प या तीन गोष्टी विद्यार्थ्यांना यशस्वी करतात. शिक्षण आमचे साध्य नाही ते साधन आहे. ज्या शिक्षणामुळे आम्ही चारित्र्यवान बनू शकतो. तेच खरे शिक्षण आहे. मातृभाषेत शिक्षणाची आवश्यकता आहे. भाषा शिकविण्यासाठी आपल्या मुलांचे बालपण हरवून घेणे हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना केला. तसेच आधुनिक समृद्ध आणि शक्तीशाली राष्ट्राच्या उभाणीत मातृभाषेची कोणती भूमिका असू शकते, यांची जाणीव आज नसल्याचे दिसून येते. स्वातंत्र्याच्या ६५ वर्षांनंतरसुध्दा आमची शिक्षणपद्धती, नोकरशाही, राजकारण, प्रसिद्धी, माध्यमे, न्यायालये आणि संसदेतही इंंग्रजीचे वर्चस्व निर्माण झाले आहे. त्यामुळे देशाचे प्रंचड नुकसान झाले असल्याचे मत व्यक्त केले. याबद्दल गांभीर्याने चिंतन होऊन आवश्यक ते बदल होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

फोटो नं. १९