शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 00:26 IST

केंद्रीय निवडणूक आयोगाने १० मार्च रोजी आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. २७ मेपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. यादरम्यान आचारसंहितेचे उल्लघन झाल्यास संबंधितावर कडक कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी ११ रोजी पत्रकारपरिषदेत सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : केंद्रीय निवडणूक आयोगाने १० मार्च रोजी आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. २७ मेपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. यादरम्यान आचारसंहितेचे उल्लघन झाल्यास संबंधितावर कडक कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी ११ रोजी पत्रकारपरिषदेत सांगितले.हिंगोली जिल्ह्याला लागून सहा जिल्ह्यांच्या सीमा आहेत. परजिल्ह्यातील वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी चोवीस तास पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. प्रत्येक वाहनाची तपासणी केली जाणार आहे. अवैधरीत्या दारु, पैसा वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. देखरेखीसाठी पथकांची नेमणूक केली आहे. सर्व राजकीय पक्षांच्या बैठका घेऊन सर्वांना कडक सूचना करण्यात आल्या आहेत. राजकीय पक्षांच्या विविध परवानग्या पोर्टलवर आॅनलाईन देण्यात येणार आहेत. शासकीय संकेतस्थळावर राजकीय नेत्यांचे फोटो भिंतीवरील पोस्टर, बॅनर्स, राजकीय झेंडे तसेच शासकीय कार्यालयाच्या भिंतीवरील पोस्टर, भिंतीपत्रके काढण्याचे आदेश दिले आहेत. राजकीय नेते निवडणूक प्रचारासाठी शासकीय संपत्तीचा दुरुपयोग करणार नाहीत, या दृष्टीने सर्वतोपरी खबरदारी घेण्यात येणार आहे. तक्रार व देखरेख यंत्रनेची स्थापना केली जाणार आहे. राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जाणार असल्याचे जयवंशी यांनी सांगितले. यावेळी उपजिल्हाधिकारी जगदीश मिनियार, उपविभागीय अधिकारी चोरमारे अ. पोलीस अधीक्षक यशवंत काळे आदी.

टॅग्स :Electionनिवडणूक