शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

‘...तर राममंदिरासाठी तुफान उठेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 00:33 IST

देशामध्ये आतंकवाद्यासाठी न्यायालयाचे दरवाजे रात्री १२ वाजता उघडतात. मात्र, सर्वोच्च न्यायालय राम मंदिर खटल्यात ‘तारीख पे तारीख’ देत आहे. सध्या भाजपचे सरकार असून संसदेत प्रस्ताव आणून कायदा करावा अन्यथा तुफान उठेल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर यांनी ३ डिसेंबर रोजी हिंगोलीत रामलीला मैदान येथे आयोजित हुंकार सभेत दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : देशामध्ये आतंकवाद्यासाठी न्यायालयाचे दरवाजे रात्री १२ वाजता उघडतात. मात्र, सर्वोच्च न्यायालय राम मंदिर खटल्यात ‘तारीख पे तारीख’ देत आहे. सध्या भाजपचे सरकार असून संसदेत प्रस्ताव आणून कायदा करावा अन्यथा तुफान उठेल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर यांनी ३ डिसेंबर रोजी हिंगोलीत रामलीला मैदान येथे आयोजित हुंकार सभेत दिला.यावेळी दिगंबर शिवाचार्य महाराज, विष्णू गिरी महाराज, कान्हेराज बाबा पारसकर, सुभाष गिरी महाराज, धोंडीराम पाठक, खुशालचंद्र महाराज, विभाग संघचालक शिलचंद्र देशमुख, विहिंपचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर तोष्णीवाल आदींची उपस्थिती होती. गायकर म्हणाले, देशात पुन्हा निजाम निर्माण करण्याचे षडयंत्र ओवेसी रचत असून हिंदूंनी राम मंदिर निर्माणासाठी पेटून उठावे. देशातील कोट्यवधीे हिंदूंचा आत्मा असलेल्या रामासाठी न्यायालय चालढकल करत आहे. न्यायाधीश हे राम आणि देशापेक्षा मोठे आहेत काय? १९९२ मध्ये राम मंदिरासाठी राम भक्तांनी दिलेले बलिदान व्यर्थ जाणार नाही. राम हे या देशाचे व भूमिचे प्राण आणि अस्तित्व आहेत. सर्वोच्च न्यायालयाला ९ हजार पानांचे पुरावे ५० हजार दस्ताऐवज, पुरातन संस्कृतीचे पुरावे सादर केले आहेत. हिंदू समाज सहिष्णू असला तरीही राम मंदिर निर्माणासाठी आता संकल्प करावा लागेल, असेही गायकर यांनी सांगितले.शरयूच्या तिरावर १९९२ ला हिंदू बांधवांनी दिलेले बलिदान व्यर्थ जाणार नाही. बलिदान दिलेल्या या राम भक्तांचे स्मरण करुन हिंदुंनी पेटून उठावे, असे आवाहनही त्यांनी केले. प्रभू रामचंद्र भारताचे श्रद्धास्थान आहे. यासाठी संसदेत कायदा करुन राम मंदिराचे निर्माण व्हावे, अशी मागणीही त्यांनी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणRam Mandirराम मंदिर